शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मोदींच्या नेतृत्वातच महिलांच्या सशक्तीकरणाला वेग : विजया रहाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 21:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले.

ठळक मुद्दे फडणवीस सरकारनेही योजना राबविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले.बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ज्याप्रमाणे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांचे सक्षमीकरण सुरू आहे, त्याच धर्तीवर महिलांच्या हितासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निर्णय घेतले जात आहेत. फडणवीस सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या. यामुळे देशातील नारीशक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे.राज्यामध्ये भाजपा २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावा त्यांनी यावेळी के ला. महिलांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तम कार्य केले. महिलांसाठी विशेष औद्योगिक धोरण देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. यासाठी ५० औद्योगिक क्षेत्रांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातील. देशभरातील आठ कोटी महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला, महाराष्ट्रात एक कोटी महिलांना याचा लाभ झाला आहे. सॅनिटरी पॅड योजनासुद्धा यशस्वी आणि लोकप्रिय ठरली. मुद्रा योजना, माझी कन्या भाग्यश्री, हिरकणी यासारख्या योजनांतून वाव दिल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर आणि कीर्तिदा अजमेरा उपस्थित होत्या.

टॅग्स :Vijaya Rahatkarविजया रहाटकरMediaमाध्यमे