शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

मोदींच्या नेतृत्वातच महिलांच्या सशक्तीकरणाला वेग : विजया रहाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 21:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले.

ठळक मुद्दे फडणवीस सरकारनेही योजना राबविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले.बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ज्याप्रमाणे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांचे सक्षमीकरण सुरू आहे, त्याच धर्तीवर महिलांच्या हितासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निर्णय घेतले जात आहेत. फडणवीस सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या. यामुळे देशातील नारीशक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे.राज्यामध्ये भाजपा २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावा त्यांनी यावेळी के ला. महिलांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तम कार्य केले. महिलांसाठी विशेष औद्योगिक धोरण देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. यासाठी ५० औद्योगिक क्षेत्रांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातील. देशभरातील आठ कोटी महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला, महाराष्ट्रात एक कोटी महिलांना याचा लाभ झाला आहे. सॅनिटरी पॅड योजनासुद्धा यशस्वी आणि लोकप्रिय ठरली. मुद्रा योजना, माझी कन्या भाग्यश्री, हिरकणी यासारख्या योजनांतून वाव दिल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर आणि कीर्तिदा अजमेरा उपस्थित होत्या.

टॅग्स :Vijaya Rahatkarविजया रहाटकरMediaमाध्यमे