शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

चित्रांशच्या कार्यालयावर लाभार्थ्यांचा गोंधळ

By admin | Updated: March 17, 2015 01:57 IST

चित्रांश कंपनीच्या लाभार्थ्यांनी सोमवारी पुन्हा कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. कंपनीचे

चेक झाले बाऊन्स : दिवसभर कार्यालय बंदनागपूर : चित्रांश कंपनीच्या लाभार्थ्यांनी सोमवारी पुन्हा कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. कंपनीचे कार्यालय दिवसभर बंद होते. त्यामुळे लाभार्थी डीसीपी कार्यालयात पोहचले. कंपनीने दिलेले चेक वटले नसल्याने ३ मार्च रोजी लाभार्थ्यांनी सदरच्या श्रीराम टॉवर येथील कार्यालयात हंगामा केला होता. तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना चेक दिले होते. तेही चेक बाऊन्स झाले आहे. दुकानांमध्ये टीव्ही संच लावून, त्यातून जाहिरातीचे प्रक्षेपण करून, त्या मोबदल्यात दुकानमालकांना महिन्याला सात हजार रुपये देण्याची योजना चित्रांश टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनी शहरात राबवित आहे. गेल्या दोन महिन्यापासून काही लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही. काहींना दिलेले धनादेश बाऊन्स झाले. काहींचे ३५००० घेऊनही टीव्ही लावले नाही. या तक्रारी घेऊन शेकडोच्या संख्येने लाभार्थी कार्यालयात पोहचले. मात्र दिवसभर कार्यालय बंद असल्याने सर्व लाभार्थी सदर पोलीस ठाण्यात पोहचले. तिथे समाधान न झाल्याने, त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे तोंडी तक्रारी केल्या. महिन्याभरापासून कंपनीचे अधिकारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याची ओरड लाभार्थ्यांनी केली. पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप लाभार्थ्यांचा आहे. या योजनेत जिल्ह्यातील जवळपास ७० हजार लाभार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने सुरुवातीला नियमित पैसे दिले. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. दिलेले चेकही बाऊन्स होत आहे. (प्रतिनिधी)