शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर ३६०० कामगारांना पुरविले भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:54 IST

शुक्रवारी ३ रेल्वेगाड्या नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. या गाड्यांमधील ३६०० कामगारांच्या भोजनाची व्यवस्था इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आली.

ठळक मुद्दे ‘आयआरसीटीसी’ने केली व्यवस्था : प्रवासात भुकेल्या कामगारांना आधार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. हजारो कामगार विविध जिल्ह्यांमध्ये अडकून पडले आहेत. या कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी ३ रेल्वेगाड्या नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. या गाड्यांमधील ३६०० कामगारांच्या भोजनाची व्यवस्था इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आली.नागपुरात शुक्रवारी सकाळी ९.१० वाजता ०७०१६ लिंगमपल्ली-वाराणसी श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी दाखल झाली. या गाडीने १२०० कामगार प्रवास करीत होते. प्रवासात ६ ते ७ तासानंतर या गाडीतील कामगारांना भूक लागली होती. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर ‘आयआरसीटीसी’च्या वतीने या कामगारांना व्हेज बिर्याणी, लोणच्याची पुडी आणि पाण्याची बॉटल देण्यात आली. थोड्या वेळाने सकाळी १०.३० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०७०१८ लिंगमपल्ली-गोंडा ही गाडी आली. या गाडीतही १२०० कामगार होते. त्यांच्याही भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ११.२० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०७०१९ घाटकेसर-विदिशा ही श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी आली. या गाडीतील कामगारांनाही भोजन पुरविण्यात आले. ‘आयआरसीटीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक आहत सिद्दिकी, कॅटरींग असिस्टंट लोकेश तिवारी, चीफ सुपरवायझर रंजीत रंजन, पवन भटनागर, छोटेलाल मीना, किसले कुमार यांनी या गाड्यांमध्ये भोजन पुरविण्याची जबाबदारी पार पाडली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरfoodअन्न