शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूर रेल्वेस्थानकावर ३६०० कामगारांना पुरविले भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:54 IST

शुक्रवारी ३ रेल्वेगाड्या नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. या गाड्यांमधील ३६०० कामगारांच्या भोजनाची व्यवस्था इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आली.

ठळक मुद्दे ‘आयआरसीटीसी’ने केली व्यवस्था : प्रवासात भुकेल्या कामगारांना आधार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. हजारो कामगार विविध जिल्ह्यांमध्ये अडकून पडले आहेत. या कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी ३ रेल्वेगाड्या नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. या गाड्यांमधील ३६०० कामगारांच्या भोजनाची व्यवस्था इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आली.नागपुरात शुक्रवारी सकाळी ९.१० वाजता ०७०१६ लिंगमपल्ली-वाराणसी श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी दाखल झाली. या गाडीने १२०० कामगार प्रवास करीत होते. प्रवासात ६ ते ७ तासानंतर या गाडीतील कामगारांना भूक लागली होती. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर ‘आयआरसीटीसी’च्या वतीने या कामगारांना व्हेज बिर्याणी, लोणच्याची पुडी आणि पाण्याची बॉटल देण्यात आली. थोड्या वेळाने सकाळी १०.३० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०७०१८ लिंगमपल्ली-गोंडा ही गाडी आली. या गाडीतही १२०० कामगार होते. त्यांच्याही भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ११.२० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०७०१९ घाटकेसर-विदिशा ही श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी आली. या गाडीतील कामगारांनाही भोजन पुरविण्यात आले. ‘आयआरसीटीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक आहत सिद्दिकी, कॅटरींग असिस्टंट लोकेश तिवारी, चीफ सुपरवायझर रंजीत रंजन, पवन भटनागर, छोटेलाल मीना, किसले कुमार यांनी या गाड्यांमध्ये भोजन पुरविण्याची जबाबदारी पार पाडली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरfoodअन्न