शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मानवजन्म युद्धासाठी नव्हे, प्रेम आणि शांतीसाठी : भिक्खू संघसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 21:42 IST

Nagpur News मानवी जन्म युद्धासाठी नाही, तर प्रेम आणि शांतीच्या मार्गाने एकत्रित राहण्यासाठी आहे. हाच संदेश देण्यासाठी ‘लाेकमत’च्या परिषदेत आम्ही सर्व आलाे आहे, अशी भावना महाबाेधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लद्दाखचे संस्थापक भिक्खू संघसेना यांनी व्यक्त केली.

नागपूर : भगवान बुद्ध म्हणतात युद्धामुळे विनाश आणि दु:खाशिवाय काहीच प्राप्त हाेत नाही. आजच्या परिस्थितीतही तेच सत्य आहे. मानवी जन्म युद्धासाठी नाही, तर प्रेम आणि शांतीच्या मार्गाने एकत्रित राहण्यासाठी आहे. हाच संदेश देण्यासाठी ‘लाेकमत’च्या परिषदेत आम्ही सर्व आलाे आहे, अशी भावना महाबाेधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लद्दाखचे संस्थापक भिक्खू संघसेना यांनी व्यक्त केली.

परिषदेत सहभागी हाेण्यासाठी शनिवारी त्यांचे नागपूरला आगमन झाले. ‘लाेकमत’शी बाेलताना भिक्खू संघसेना म्हणाले, वर्तमान काळात नकारात्मकता, द्वेषातून हिंसात्मक परिस्थिती मानवाने तयार केली आहे. एकमेकांकडे दुर्लक्ष करणे, एकमेकांना समजून न घेणे, यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. हिंसा किंवा द्वेष हे काेणत्याही समस्येचे समाधान नाही. यामुळे केवळ विनाशाचा अग्नी पेटतो. ही परिस्थिती बदलून शांती, साैहार्द, बंधुभाव, सर्व समानभाव निर्माण हाेणे गरजेचे आहे. सर्व मानवांच्या जन्माची प्रक्रिया एक आहे, शारीरिक रचना एक आहे आणि सर्वांना शांततामय वातावरण हवे आहे. लाेकांच्या मनात हा प्रकाश पेटविण्यासाठी आम्ही सर्व धर्मीय एकत्र आलाे असल्याचे भिक्खू संघसेना म्हणाले.

शिक्षण धाेरणात बदल करून त्यात विश्वशांतीचा, साैहार्दाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. युवा पिढी माेठी ताकद आहे. मात्र, साेशल मीडियामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार टाकले जात आहेत. त्यांना सत्य माहिती पुरवून सकारात्मक मार्गावर नेणे गरजेचे आहे. यासाठी ‘लाेकमत’सारख्या विश्वसनीय माध्यमांवर माेठी जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद