शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘आंबा’ गोड , चणा ‘कडू’

By admin | Updated: May 15, 2014 02:15 IST

कोकणातील आंब्याच्या किमती बाजारात पडल्यानंतर त्याची दखल घेऊन याबाबत चौकशी समिती

नागपूर :

कोकणातील आंब्याच्या किमती बाजारात पडल्यानंतर त्याची दखल घेऊन याबाबत चौकशी समिती नेमणार्‍या राज्य शासनाने विदर्भात सोयाबीन आणि चण्याच्या किमती पडल्यानंतर मात्र अशी तत्परता दाखविली नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. प्रथम अतिवृष्टी व त्यानंतर गारपीट यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर उरलेसुरले सोयाबीन बाजारात नेले तर व्यापार्‍यांनी दर पाडले. सध्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू आहे.

हीच बाब चण्याच्या बाबतीत आहे. हमीभाव ३१०० रुपये असताना खरेदी मात्र २००० ते २२०० रुपयांनी केली जात आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांनी ओरड करूनही सरकार पातळीवरून काहीही दखल घेण्यात आली नाही. दुसरीकडे मात्र आंब्याच्या किमती बाजारात पडू लागल्यावर सरकार खडबडून जागे झाले आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चौकशी समितीही नेमली व २२ तारखेपर्यंत अहवालही मागितला आहे. सरकारकडे इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते, याचे हे उदाहरण ठरावे. (प्रतिनिधी)