शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

‘आंबा’ गोड , चणा ‘कडू’

By admin | Updated: May 15, 2014 02:15 IST

कोकणातील आंब्याच्या किमती बाजारात पडल्यानंतर त्याची दखल घेऊन याबाबत चौकशी समिती

नागपूर :

कोकणातील आंब्याच्या किमती बाजारात पडल्यानंतर त्याची दखल घेऊन याबाबत चौकशी समिती नेमणार्‍या राज्य शासनाने विदर्भात सोयाबीन आणि चण्याच्या किमती पडल्यानंतर मात्र अशी तत्परता दाखविली नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. प्रथम अतिवृष्टी व त्यानंतर गारपीट यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर उरलेसुरले सोयाबीन बाजारात नेले तर व्यापार्‍यांनी दर पाडले. सध्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू आहे.

हीच बाब चण्याच्या बाबतीत आहे. हमीभाव ३१०० रुपये असताना खरेदी मात्र २००० ते २२०० रुपयांनी केली जात आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांनी ओरड करूनही सरकार पातळीवरून काहीही दखल घेण्यात आली नाही. दुसरीकडे मात्र आंब्याच्या किमती बाजारात पडू लागल्यावर सरकार खडबडून जागे झाले आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चौकशी समितीही नेमली व २२ तारखेपर्यंत अहवालही मागितला आहे. सरकारकडे इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते, याचे हे उदाहरण ठरावे. (प्रतिनिधी)