शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

गायरान जमिनी नावे करा

By admin | Updated: December 17, 2015 03:26 IST

गायरान जमिनी, वन जमिनी जे कष्टकरी कसत आहे, त्यांच्या नावे जमिनी कराव्यात, भटक्या विमुक्तांना पोलीस संरक्षण द्यावे

मानवी हक्क अभियानतर्फे विधिमंडळावर मोर्चानागपूर : गायरान जमिनी, वन जमिनी जे कष्टकरी कसत आहे, त्यांच्या नावे जमिनी कराव्यात, भटक्या विमुक्तांना पोलीस संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भटक्या विमुक्त जमातीतील नाथजोगी समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवी-देवतांच्या वेषभूषा करून सहभागी झालेल्या नाथजोगी समाजाच्या मंडळींनी आपली अदाकारी मोर्चास्थळी सादर केली. अतिक्रमित गायरान जमिनी कास्तकारांच्या नावे करा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी शासन दरबारी केली. नेतृत्व डॉ. मिलिंद आवाड, राजेंद्र काळे, दादासाहेब क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, रोहिणी खंडारेमागणी २०१० पर्यंतच्या गायरान जमिनीचे मालकी पट्टे कसत असणाऱ्यांना देण्यात यावेत. दारिद्र्य रेषेचा चुकीचा सर्वे पुन्हा करण्यात यावा. भटके-विमुक्तांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. विधवा परितक्त्या महिलांना ५००० रुपये मानधन लागू करावे.