शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

गायरान जमिनी नावे करा

By admin | Updated: December 17, 2015 03:26 IST

गायरान जमिनी, वन जमिनी जे कष्टकरी कसत आहे, त्यांच्या नावे जमिनी कराव्यात, भटक्या विमुक्तांना पोलीस संरक्षण द्यावे

मानवी हक्क अभियानतर्फे विधिमंडळावर मोर्चानागपूर : गायरान जमिनी, वन जमिनी जे कष्टकरी कसत आहे, त्यांच्या नावे जमिनी कराव्यात, भटक्या विमुक्तांना पोलीस संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भटक्या विमुक्त जमातीतील नाथजोगी समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवी-देवतांच्या वेषभूषा करून सहभागी झालेल्या नाथजोगी समाजाच्या मंडळींनी आपली अदाकारी मोर्चास्थळी सादर केली. अतिक्रमित गायरान जमिनी कास्तकारांच्या नावे करा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी शासन दरबारी केली. नेतृत्व डॉ. मिलिंद आवाड, राजेंद्र काळे, दादासाहेब क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, रोहिणी खंडारेमागणी २०१० पर्यंतच्या गायरान जमिनीचे मालकी पट्टे कसत असणाऱ्यांना देण्यात यावेत. दारिद्र्य रेषेचा चुकीचा सर्वे पुन्हा करण्यात यावा. भटके-विमुक्तांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. विधवा परितक्त्या महिलांना ५००० रुपये मानधन लागू करावे.