शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

गायरान जमिनी नावे करा

By admin | Updated: December 17, 2015 03:26 IST

गायरान जमिनी, वन जमिनी जे कष्टकरी कसत आहे, त्यांच्या नावे जमिनी कराव्यात, भटक्या विमुक्तांना पोलीस संरक्षण द्यावे

मानवी हक्क अभियानतर्फे विधिमंडळावर मोर्चानागपूर : गायरान जमिनी, वन जमिनी जे कष्टकरी कसत आहे, त्यांच्या नावे जमिनी कराव्यात, भटक्या विमुक्तांना पोलीस संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेतर्फे विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भटक्या विमुक्त जमातीतील नाथजोगी समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवी-देवतांच्या वेषभूषा करून सहभागी झालेल्या नाथजोगी समाजाच्या मंडळींनी आपली अदाकारी मोर्चास्थळी सादर केली. अतिक्रमित गायरान जमिनी कास्तकारांच्या नावे करा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी शासन दरबारी केली. नेतृत्व डॉ. मिलिंद आवाड, राजेंद्र काळे, दादासाहेब क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, रोहिणी खंडारेमागणी २०१० पर्यंतच्या गायरान जमिनीचे मालकी पट्टे कसत असणाऱ्यांना देण्यात यावेत. दारिद्र्य रेषेचा चुकीचा सर्वे पुन्हा करण्यात यावा. भटके-विमुक्तांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. विधवा परितक्त्या महिलांना ५००० रुपये मानधन लागू करावे.