शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अकोला केंद्र सुरू

By admin | Updated: May 16, 2014 00:08 IST

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारा अकोला येथे नव्याने वखार केंद्र सुरू करण्यात आले आहे. अमरावती विभागात वखार महामंडळाची २६ वखार केंद्र आहेत.

अमरावती : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारा अकोला येथे नव्याने वखार केंद्र सुरू करण्यात आले आहे. अमरावती विभागात वखार महामंडळाची २६ वखार केंद्र आहेत. त्यात भर पडली आहे. शेतकर्‍यांना वखार केंद्राच्या साठवणूक गोदामात ५0 टक्के भाड्यात सूट दिली जाते. तसेच वखार पावतीवर राष्ट्रीयकृत बँकांद्वारे तारणकर्ज देण्यात येते.

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर, आकोट व तेल्हारा येथे महामंडळाची वखार केंद्र सुरू आहेत. चौथे केंद्र शिवणी औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू करण्यात आले आहे.

या गोदामाची साठवण क्षमता ११,७८0 मेट्रिक टन इतकी आहे.

हंगामात शेतकरी एकाच वेळी माल विकायला नेतात. बाजारात आवक वाढल्यास मालाला भाव कमी मिळतो. हंगामात शेतातून आलेला माल लगेच बाजारात न विकता साठवणूक करून विकल्यास शेतकर्‍यांना फायदा होतो. शेतकर्‍याकडे धान्य साठवणुकीसाठी जागा नसते, उंदीर, घूस व आद्र्रता यामुळेही मालाचे नुकसान होते. आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती यामुळेही नुकसान होऊ शकते. यासाठी शासनाने ही गोदामे बांधली आहेत. या गोदामास १00 टक्के विमा संरक्षण मिळते. (प्रतिनिधी)