शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकजनशक्ती उतरणार विदर्भाच्या आंदोलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:52 IST

विदर्भ राज्यावर विकासाच्या बाबतीत अन्याय होत आला आहे. नव्याने निर्माण केलेल्या राज्यांपेक्षा विदर्भाची मागणी जुनी आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही सरकारने दखल घेतलेली नाही.

ठळक मुद्दे२१ सप्टेंबरला पंतप्रधानांना निवेदन : बैठकीत एकमताने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्यावर विकासाच्या बाबतीत अन्याय होत आला आहे. नव्याने निर्माण केलेल्या राज्यांपेक्षा विदर्भाची मागणी जुनी आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही सरकारने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार लोकजनशक्ती पार्टीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. विदर्भाच्या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाºयांमार्फत निवेदन देण्याचा निर्णयही पक्षातर्फे घेण्यात आला.लोकजनशक्ती पार्टीची बैठक रविभवन येथे रविवारी झाली. अध्यक्षस्थानी विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीश लोणारे होते. नागपूर शहर अध्यक्ष प्रेमकुमार मिश्रा यांनी यावेळी विदर्भ लढ्याचा प्रस्ताव मांडला. त्याला विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील अध्यक्ष व पदाधिकाºयांनी एकमताने मंजुरी दिली. नागपूर शहरातील विविध नागरी समस्या महापालिकेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे अध्यक्ष प्रेमकुमार मिश्रा यांनी सांगितले. यावेळी विविध पक्षातील ४० पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. बैठकीत बबनराव जारोंडे, कुर्शीद खां पठाण, देवीदास बारसागडे, सुचिता रामटेके, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मो. रजाक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रंजित सहा, पंकज मनोहरे, सुधीर भगत, विजय भालशंकर, मुरलीधर भनारकर, यशदीप टेंभुर्णे, शिवदास गजभिये, मनोज खोबरागडे, सलीमुदीन काजी, मो. रजाक, वैभव गुप्ता, पंडित तिवारी आदी यावेळी उपस्थित होते. संचालन केशव तितरे यांनी केले. भाऊ दामले यांनी आभार मानले.