शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Lok Sabha Election 2019; शाळा व विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा द्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:20 IST

विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले तर उच्च शिक्षणही चांगल्या दर्जाचे घेता येईल असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले तर उच्च शिक्षणही चांगल्या दर्जाचे घेता येईल असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नाहीत. एकीकडे सरकारकडून डिजिटल शाळा करण्याचा गवगवा सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची अवस्था बिकट आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांकडे वीज बिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना बसायला साधी बाकडं नाहीत. गणेशासारख्या सुविधा पुरविण्यात विद्यार्थ्यांत जातीच्या नावावर भेदभाव केला जातो. पिण्याचे पाणी, चांगले शौचालय, खेळाचे मैदान या सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. सुविधाच नसतील तर चांगले विद्यार्थी निर्माण होणार नाही. हे चित्र बदलवून गावागावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आधुनिक सुविधायुक्त व डिजिटल झाल्या पाहिजेत. शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवले जाते. शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून शिक्षणाचीच जबाबदारी द्यावी. अशा स्वरुपाची सुधारणा झाली तरच शैक्षणिक गुणवत्ता वाढेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक