शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

Lok Sabha Election 2019; शाळा व विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा द्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:20 IST

विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले तर उच्च शिक्षणही चांगल्या दर्जाचे घेता येईल असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले तर उच्च शिक्षणही चांगल्या दर्जाचे घेता येईल असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नाहीत. एकीकडे सरकारकडून डिजिटल शाळा करण्याचा गवगवा सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची अवस्था बिकट आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांकडे वीज बिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना बसायला साधी बाकडं नाहीत. गणेशासारख्या सुविधा पुरविण्यात विद्यार्थ्यांत जातीच्या नावावर भेदभाव केला जातो. पिण्याचे पाणी, चांगले शौचालय, खेळाचे मैदान या सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. सुविधाच नसतील तर चांगले विद्यार्थी निर्माण होणार नाही. हे चित्र बदलवून गावागावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आधुनिक सुविधायुक्त व डिजिटल झाल्या पाहिजेत. शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवले जाते. शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून शिक्षणाचीच जबाबदारी द्यावी. अशा स्वरुपाची सुधारणा झाली तरच शैक्षणिक गुणवत्ता वाढेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक