शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Lok Sabha Election 2019; व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची व्हावी मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:34 IST

काँग्रेसनंतर आता बसपाने सुद्धा ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक सारदा देवी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून सर्वच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा केली आहे.

ठळक मुद्देबसपाची मागणीनिवडणूक निरीक्षकांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केलेल्या शंकेनंतर प्रशासनाने जाहीर खुलासा करीत सुरक्षेबाबत आश्वस्त केले आहे. परंतु प्रशासनाच्या खुलाशाने राजकीय पक्षांचे काही समाधान झाल्याचे दिसत नाही. म्हणूनच काँग्रेसनंतर आता बसपाने सुद्धा ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक सारदा देवी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून सर्वच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा केली आहे. बसपातर्फे प्रदेश सचिव व मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी ही तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, काँग्रेसचे उमेदवार पटोले यांनी पत्रपरिषद घेऊन ईव्हीएमच्या सुरक्षेवर शंका व्यक्त केली आहे. स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही बंद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटमधील जमा झालेल्या मतदान चिठ्ठ्यांचीही मोजणी करावीे, असे बसपाने म्हटलेय.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक