शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

लोकसभा १९५२; अनुसूयाबाई काळे ठरल्या होत्या पहिल्या खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:26 IST

सन १९५२. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख राजकीय केंद्र म्हणून उदयाला आले होते. विविध चळवळी येथे बाळसे धरायला लागल्या होत्या.

ठळक मुद्देकाँग्रेस व सोशालिस्ट पक्षात रंगली होती लढत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सन १९५२. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख राजकीय केंद्र म्हणून उदयाला आले होते. विविध चळवळी येथे बाळसे धरायला लागल्या होत्या. सामाजिक व राजकीय परीघ वाढीस लागला होता. नागपूरच्या इतिहासात हे वर्ष सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेले. याच वर्षी नागपूरला पहिल्या आणि त्या देखील एक महिला खासदार म्हणून प्राप्त झाल्या. १९५२ साली देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. पहिलीच निवडणूक असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. नागपूरचे राजकीय महत्त्व पाहता येथील जागेकडे सर्वांच्याच नजरा होता. नागपूरसाठी ही निवडणूक वेगळा इतिहास लिहिणारीच ठरली.त्यावेळची राजकीय स्थिती पाहता काँग्रेस व सोशालिस्ट पक्ष यांच्यात टक्कर होती. याशिवाय अखिल भारतीय हिंदू महासभा, किसान मजदूर प्रजा पक्ष यांच्या उमेदवारांसह एकूण पाच जण रिंगणात होते.कॉंग्रेसने नागपुरातून महिला उमेदवार अनुसूूयाबाई काळे यांना तिकीट दिले. त्यांचा सामना होता तो सोशॅलिस्ट पक्षाचे उमेदवार व्ही.एस.उपाख्य आचार्य दांडेकर यांच्याशी. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या परीने प्रचाराला भिडले होते.प्रचाराची साधने मर्यादित होती. मात्र तरीदेखील सुमारे दोन महिने प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. निवडणूकांत ५९.५ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी पाहता निकालांच्या वेळी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होती. मात्र अनुसूयाबाई काळे या विजयी झाल्या. एकूण मतांपैकी त्यांना ४९.३ टक्के मते प्राप्त झाली. तर आचार्य दांडेकरांना २१.२ टक्के मते मिळाली होती. किसान मजदूर प्रजा पक्षाच्या उमेदवाराला १०.६ टक्के मते तर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या उमेदवाराला २.९ टक्के मते मिळाली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९