शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

लॉकडाऊन कडक नव्हे शिथिल हवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

नागपूर : गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब व हातावर पोट असणाऱ्यांचे काय हाल झाले हे सर्वांनाच माहीत आहे. ...

नागपूर : गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब व हातावर पोट असणाऱ्यांचे काय हाल झाले हे सर्वांनाच माहीत आहे. प्रशासनाने तो अनुभव लक्षात घ्यावा आणि सोमवारपासून लागू केलेला लॉकडाऊन कडक नव्हे तर त्यात शिथिलता आणावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनातर्फे करण्यात आली आहे.

यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी याच महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हा मजूर, शेतमजूर यांच्या हातातून काम गेले. अनेकजण बेरोजगार झाले. बेरोजगारीतून आलेल्या नैराश्यापोटी काहींनी आत्महत्या केली. लहान-मोठे व्यापारी डुबले. तेव्हा हा अनुभव पाठीशी असताना प्रशासनाने लॉकडाऊन कडक लागू करू नये. त्यात शिथिलता आणावी. सरसकट बंद करण्याऐवजी ५० टक्केवर दुकाने सुरु ठेवण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे, विदर्भ संघटक भूषण भस्मे, जिल्हाध्यक्ष धर्मपाल वंजारी, विशाल मानवटकर,सुरेश मानवटकर

सेवक पाटील, अक्षय नंदेश्वर आदी उपस्थित होते.