शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रयत्नशील राहून केशशिल्प मंडळ पुनर्स्थापित करू : श्याम आस्करकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:13 IST

नागपूर : नाभिक समाजाच्या सलून व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी सहायक असलेले राज्य केशशिल्प मंडळ पुनर्स्थापित करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष दत्ता ...

नागपूर : नाभिक समाजाच्या सलून व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी सहायक असलेले राज्य केशशिल्प मंडळ पुनर्स्थापित करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत. आपण ते लवकरच मिळवून राहू, असा निर्धार महाराष्ट्र नाभिक महामंडळ, विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर यांनी व्यक्त केला.

कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी येथे संत सेनाजी महाराज पुण्यतिथी समारोहानिमित्त झालेल्या समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, जिल्हा उपाध्यक्ष व युवा आघाडी जिल्ह्याध्यक्ष राजू चिंचाळकर, मनाम एकता मंच जिल्ह्याध्यक्ष वैभव तुरक, महामंडळ जिल्हा सचिव विनेश कावळे, कार्यकारी सचिव विजय वालूकर आदी उपस्थित होते.

संत सेनाजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात करण्यात आली. कीर्तन, काला व महाप्रसादाचा लाभ समाजबांधवांनी व ग्रामस्थांनी घेतला.