शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

शुष्क झाली पाने, गळतीला वाट मोकळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:11 IST

जन्म-मृत्यूच्या फेऱ्याची जाणीव निसर्ग मानवाला प्रत्यक्ष कृतीतून करवून देतो. उमललेली गोंडस पाने हळूहळू मोठी होत जातात आणि अखेर शुष्क ...

जन्म-मृत्यूच्या फेऱ्याची जाणीव निसर्ग मानवाला प्रत्यक्ष कृतीतून करवून देतो. उमललेली गोंडस पाने हळूहळू मोठी होत जातात आणि अखेर शुष्क होऊन पाचोळ्यात रूपांतरित होतात. हा पाचोळा म्हणजेच अस्तित्वाचे उरलेले अवशेष आणि त्याचेही पुन्हा मातीतच रूपांतरण होत जाते. कथ्था (शिशू), पोपटी (बाल), हिरवा (किशोर), गर्द हिरवा (तारुण्य), पिवळा (प्रगल्भ) आणि मातका (वृद्ध) असे पानांचे बदलणारे रंग, मानवी जीवनचक्राचे प्रतिबिंबच म्हणावे. जिथे कुठे वनराजी अस्तित्वात आहे, तिथे निसर्गाचे हे चक्र ऋतुसंधीचा (वसंत आणि शिशिर ऋतूचा मेळ) अनुभव देत आहे. ती-तो गेला आणि पुन्हा कधीही परतणार नाही, हे माहीत असतानाही आठवणींचा फास सोडवावासा वाटत नाही. अश्रूंचा बांध फोडणारा हा भाव प्रत्यक्ष निसर्ग ठेवतो असा हा पानगळतीचा मोसम विरहवेदनेला समर्पित आहे. विचित्र मानसिकतेची जाणीव हा काळ करवून देत आहे.

‘’?!