शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

१० महिन्यांत ६८ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई

By admin | Updated: November 29, 2015 03:51 IST

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेकडून नेहमीच तपासणी मोहीम चालविण्यात येते.

मध्य रेल्वेची कारवाई : साडेतीन कोटींहून अधिक दंड वसूलनागपूर : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेकडून नेहमीच तपासणी मोहीम चालविण्यात येते. २०१५ वर्षात १० महिन्यांमध्ये रेल्वेने तब्बल ६८ हजार प्रवाशांवर कारवाई केली असून यात साडेतीन कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. प्रत्येक प्रवाशाकडून सरासरी ५१५ रुपयांचा दंड वसूल झाला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. यात रेल्वे इस्पितळांतील भरती रुग्ण, रेल्वेगाड्यांमधून पडून किंवा स्टेशनवर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर केलेली कारवाई इत्यादी प्रश्नांचा समावेश होता. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत ६८ हजार ६६९ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यातून ३ कोटी ५४ लाख २३ हजार ९३९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, १ जानेवारी २०१० ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत रेल्वेगाड्यांमधून पडून किंवा नागपूर रेल्वेस्थानक परिसरात १ हजार ३८३ लोकांचा मृत्यू झाला. शिवाय या कालावधीत रेल्वे इस्पितळात ४२ हजार १६३ नागरिक भरती झाले, यात मरण पावलेल्यांची संख्या ४३९ इतकी आहे.(प्रतिनिधी)