शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका ओल्या दुष्काळाच्या सावटात; सोयाबीन, कापूस, तूर पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 21:01 IST

Nagpur News काटोल तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. जेमतेम बाहेर आलेले पीक सततच्या पावसाने पाण्याखाली असून सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके उगविण्याआधीच खराब होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देबागायत शेतीलाही मोठा फटका

नागपूर : काटोल तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. जेमतेम बाहेर आलेले पीक सततच्या पावसाने पाण्याखाली असून अद्यापही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे आता सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके उगविण्याआधीच खराब होऊ लागले आहेत. काही भागांत शेतकऱ्यांना रोपटे बाहेर येण्याच्या अशाच सोडल्या आहेत. दुसरीकडे बागायतदार शेतीला सुद्धा मोठा फटका बसला आहे. शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी येत आहे.

जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काटोल तालुक्यात पाऊस नसल्याने शेतकरी त्रस्त होते. यानंतर दोन ते तीन वेळा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, गत बारा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत ५२६ मि.मी.चा पाऊस झाला आहे. तालुक्याला पाणीपुरवठा करणारा रिधोरा येथील जाम प्रकल्प आव्होरफ्लो झाला आहे. चिखली नाला प्रकल्पसुद्धा ओसंडून वाहत आहे. पावसाचा जोर सुरू राहिला तर ४९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती