शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

कस्तूरचंद पार्कची कोंडी!

By admin | Updated: October 30, 2016 02:33 IST

शहराच्या मध्यवर्ती भागातील कस्तूरचंद पार्क लगतच्या फूटपाथवर व मैदानाच्या आतील भागात व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण के ले आहे.

अतिक्रमणाचा विळखा चारही बाजूने फेरीवाल्यांची दादागिरी प्रशासनाचे दुर्लक्ष कशासाठी ?नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील कस्तूरचंद पार्क लगतच्या फूटपाथवर व मैदानाच्या आतील भागात व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण के ले आहे. यामुळे मैदानात घाणपाणी व कचरा साचत असल्याने या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाने याला वेळीच आळा घालून या मैदानाचा ऐतिहासिक वारसा जपावा, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे. सेंट जोसेफ स्कूलच्या बाजूने कस्तूरचंद पार्क मैदानाच्या फू टपाथवर व मैदानात पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी अतिक्रमण केले आहे. पोहे विक्रे त्यांनी सलग सहा दुकाने थाटली आहेत. बाजूलाच नारळपाणी विक्रे त्यांची चार दुकाने आहेत. विक्रेते साहित्य व नारळांचा साठा ठेवण्यासाठी मैदानाचा वापर केला जातो. कचरा मैदानात उघड्यावर टाकला जाते. तसेच घाणपाणी फेकले जाते. यामुळे मैदानाला बकाल स्वरूप आले असून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.संविधान चौकाच्या बाजूला मैदानाच्या फूटपाथवर वाहन दुरुस्तीची दुकाने आहेत. तसेच चौकाचौकात खेळणी विकणाऱ्यांनीही मैदानाच्या संरक्षण भिंतीलगत पाल टाकून राहुट्या तयार केल्या आहेत. सकाळी व सायंकाळी पोहे खाणाऱ्यांची मोठी गर्दी असते.ग्राहकांची वाहने मैदानाच ठेवली जातात. परंतु महापालिकेचा प्रवर्तन विभाग व जिल्हा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.(प्रतिनिधी)