शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

नागपूर विमानतळावर ‘स्टॅम्प’च्या शाईमुळे जखम होण्याचा क्रम सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ‘स्टॅम्प’मुळे हातावर जखम होण्याचा क्रम सुरूच आहे.

ठळक मुद्देमनपाच्या अधिकाऱ्यांचे मौनशाईच्या दर्जाची तपासणी कधी होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ‘स्टॅम्प’मुळे हातावर जखम होण्याचा क्रम सुरूच आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईबाबत बोलण्यास संबंधित अधिकारी टाळत आहेत.७ जून रोजी ‘स्टॅम्प’च्या शाईमुळे जखमी होण्याची तक्रार आली होती. त्यानंतर विमानतळ व्यवस्थापनाला जवळपास आठ तक्रारी मिळाल्या आहेत. या सर्व तक्रारी मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. यानंतरदेखील तक्रारी येत आहेत. नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या शाईमुळे होणाऱ्या जखमांच्या प्रकरणांना गंभीरतेने घेतले जात नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यासंबंधात प्रतिक्रियेसाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मुंबईत नोकरी करणारे स्नेहा व राकेश मून हे ५ जून रोजी पुणेमार्गे विमानाने नागपुरात पोहोचले होते. विमानतळावर ‘स्टॅम्प’ लावण्यात आलेली जागा सुजली होती. दोघांचाही उपचार करावा लागला. संबंधित शाई ही अतिशय निकृष्ट दर्जाची होती. त्यामुळे ‘इन्फेक्शन’ व जखम झाली. त्वचेवर शाईचा उपयोग करण्याच्या अगोदर त्याचा दर्जा व इतर बाबींची तपासणी झाली पाहिजे, असे मत ‘फिजिशिअन’ डॉ. सिद्धांत भरणे यांनी व्यक्त केले. याअगोदर गोवा व कोकणातदेखील असे प्रकरण झाले आहे.सर्व तक्रारी मनपाकडे जातातयासंदर्भात आम्हाला ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जितक्या तक्रारी मिळाल्या, त्या सर्व मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ‘ऑनलाईन’च पाठविण्यात आल्या आहेत. १३ जून रोजी शाई बदलविण्यात आली होती, असे मनपाने सांगितले आहे.-आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक‘टॅटू’सारखे ‘स्टॅम्पिंग’ केले जातेयहवाई प्रवास करून नागपुरात आल्यानंतर सोमवारी एका प्रवाशाने नाव न प्रकाशित करण्याच्या नावावर धक्कादायक माहिती दिली. ‘क्वारंटाईन’ करण्याच्या नावाखाली केवळ ‘टॅटू’प्रमाणे ‘स्टॅम्पिंग’ केले जाते. स्केच पेनाने तारीख लिहिली जाते व ती पाण्याने लवकरच मिटते. ज्या जागेवर ‘टॅटू’प्रमाणे ‘स्टॅम्प’ लावल्या जात आहे तेथेच जळजळ होते. यासाठी कुठली शाई वापरण्यात येत आहे व यात कुठले रसायन आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस