शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST

खापा : चार दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकाची अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्या माेठ्या प्रमणात शेंगा पाेखरून ...

खापा : चार दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकाची अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्या माेठ्या प्रमणात शेंगा पाेखरून फस्त करीत असल्याने तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करणे आवश्यक असल्याची माहिती कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.

खापा (ता. सावनेर) परिसरात बहुतांश शेतकरी कपाशीसाेबत तुरीचे मिश्र पीक घेतात. अति पाऊस, प्रतिकूल हवामान, बुरशीजन्य राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील साेयाबीनचे पीक नष्ट झाले तर कपाशीचे पीक बाेंडसड व गुलाबी बाेंअळीचा उद्ध्वस्त झाले. त्यामुळे तुरीचे पीक शेतकऱ्यांसाठी आशेचे किरण ठरले. त्यातच काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणीही केली.

चार दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तुरीसह हरभऱ्याच्या पिकावर अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ्यांनी तुरीच्या शेंगा व हरभऱ्याच्या घाट्यांसह पाने फस्त करायला सुरुवात केली आहे. या अळींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्याची सूचना कृषी विभागाने केली असून, त्यामुळे या दाेन्ही पिकांचा उत्पादनखर्च वाढण्याची व उत्पादन घटण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे, साेयाबीनचे पीक नष्ट झाल्याने यावर्षी उन्हाळ्यात गुरांना चाराटंचाईला सामाेरे जावे लागण्याची शक्यताही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.