शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

ऊर्जेशिवाय भारत आत्मनिर्भर, सुपर इकोनॉमी पॉवर होऊ शकत नाही - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 12:25 IST

दीक्षाभूमीवर ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन

नागपूर : ऊर्जेशिवाय भारत आत्मनिर्भर आणि सुपर इकोनॉमी पॉवर होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला प्राणवायूएवढीच ऊर्जेची आवश्यकता असून ऊर्जेच्या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्यअंतर्गत पॉवर @२०४७ सर्वत्र साजरा करण्यात येत असून या अभियानाअंतर्गत दीक्षाभूमी येथील सभागृहात शुक्रवारी सायंकाळी महावितरणच्या वतीने ऊर्जा महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन करताना गडकरी बोलत होते.

गडकरी म्हणाले, महानिर्मितीचे कोलप्लाण्ट हे जुने झाले आहे. त्यामुळे त्यातून निर्माण होणारी वीज ही महाग आहे. त्यामुळे आगामी काळात थर्मल पॉवर प्लांट तयार करायचा की नाही, यावर चर्चा सुरू आहे. वास्तविक कोळसा खाणींजवळ वीजनिर्मिती केंद्र निर्माण झाले तर वाहतूक खर्चात बचत होऊन मिळणारी वीज स्वस्त मिळेल. आता सौरऊर्जेला अधिक प्रोत्साहन मिळावे तसेच इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, सीएजी, एलएनजी याकडे आपण पाहिजे, असेही ते म्हणाले.

- महावितरणचा घेतला 'क्लास'

यावेळी गडकरी यांनी महावितरणचा वर्ग घेतला. ते म्हणाले, वीज तोटा प्रचंड आहे. ४५ हजार कोटींची थकबाकी आहे. तोटा कमी केला नाही, तर भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होईल. वितरणातील २४ टक्के तोटा कमी होणे आवश्यक आहे. वीज चोऱ्या रोखणे आणि पारदर्शकता येणे आवश्यक आहे. किमान आपला पगार निघेल इतक्या नफ्यात तरी कंपनी असायला हवी, असा चिमटा त्यांनी काढला. प्रीपेड मीटर आणण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला असल्याचे कळते. यामुळे तोटा कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर