शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 10:15 IST

स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त सहारियालोकमतशी विशेष बातचित

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोग आपल्या परीने प्रयत्न करीत आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले होेते. त्यावेळी लोकमतने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी विशेषत्वाने टाळले. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे कठोर पालन आणि उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे पालन केले जाते. आचारसंहिता उल्लंघन झाल्याचा प्रकार उघडकीस येताच कारवाई केली जाते. आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली. किती लोकांना दंड ठोठावला, या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन धारण केले.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बोगस मतदान कार्ड किंवा मतदानाबाबाा त्यांनी सांगितले की, बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभियान राबवित आहे. कुठल्याही प्रकारची माहिती उघडकीस येताच तात्काळ कारवाई केली जात आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये बोगस मतदार ओळख पत्र बनवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहे का, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक