शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 10:15 IST

स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त सहारियालोकमतशी विशेष बातचित

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोग आपल्या परीने प्रयत्न करीत आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले होेते. त्यावेळी लोकमतने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी विशेषत्वाने टाळले. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे कठोर पालन आणि उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे पालन केले जाते. आचारसंहिता उल्लंघन झाल्याचा प्रकार उघडकीस येताच कारवाई केली जाते. आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली. किती लोकांना दंड ठोठावला, या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन धारण केले.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बोगस मतदान कार्ड किंवा मतदानाबाबाा त्यांनी सांगितले की, बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभियान राबवित आहे. कुठल्याही प्रकारची माहिती उघडकीस येताच तात्काळ कारवाई केली जात आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये बोगस मतदार ओळख पत्र बनवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहे का, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक