शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

उपराजधानीत मान्सूनपूर्व अभियानाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:53 IST

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे.

ठळक मुद्देतयारीच्या नावावर वीज वितरण कंपनीचा टाइमपास

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. वादळी वाºयाचा तडाखा बसल्याने आता यंत्रणा जागी झाली आहे. साप्ताहिक मेंटेनन्सच्या नावावर तास तासभर वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. काम पूर्ण करण्याच्या नावावर बुधवारसोबतच इतरही दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. विभागातर्फे दावा करण्यात येत आहे की, वादळी वाºयापासून यंत्रणेला नुकसान पोहचू नये म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जनतेने वीज विभागाच्या दाव्याला मान्य करून, उकाड्यात दिवस काढले. प्रत्यक्षात मात्र विभागाने मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर केवळ टाइमपास केल्याचे दिसत आहे. त्यामुळे वितरण प्रणालीला वादळी वाऱ्यांचा मारा सहन करण्यास असक्षम ठरली आहे. त्यामुळेच वादळी वारे सुरू झाल्याबरोबर वीज कंपनी होणारी हानी लक्षात घेता, वीज पुरवठा खंडित करीत आहे. मात्र याला ‘हॅण्ड ट्रिपिंग’चे नाव देऊन नुकसानीपासून बचाव करण्यासाठी पुरवठा खंडित करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागाकडून असेही सांगण्यात येत आहे की, वाºयांची गती जास्त असल्याने समस्या निर्माण होत आहे. वाºयाच्या वेगाने विजेचे खांब वाकायला लागले आहे. झाडांच्या फांद्या विजेच्या तारावर पडल्याने तारा तुटत आहेत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, वीज कंपन्यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर अखेर केले काय आहे. लोकमतने शहरात निर्माण झालेल्या विजेच्या संकटामुळे शहरातील विविध भागातील वीज वितरण यंत्रणेचा आढावा घेतला. यावरून स्पष्ट झाले की, महावितरण असो की एसएनडीएलच्या कर्मचाºयांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर केवळ टाइमपास केला आहे. दोन्ही कंपन्यांच्या क्षेत्रात विजेचे खांब व विद्युत तारा झाडांमध्ये आलेल्या आहेत. वादळामुळे झाडाच्या फांद्या तुटण्याची शक्यता आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, ट्रान्सफार्मरमध्ये असणाºया आॅईलची लेव्हलसुद्धा तपासण्यात आली नाही. काही ठिकाणचे कंडक्टर व जम्पर हलायला लागले आहे.

वीज कंपन्यांसाठी ३१ मे आली नाहीनियमानुसार ३१ मे च्या पूर्वी मान्सून पूर्वतयारी पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही वीज कंपन्यांसाठी ही तिथी आली नाही. जून महिन्यातही मेंटेनन्ससाठी वीज खंडित करण्यात येत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, पाऊस झाल्याने झाडाच्या फांद्या वाढतात. यासाठी काम सतत सुरू असते.

मेंटेनन्सचे टेंडर ठरलेले नाहीआश्चर्य म्हणजे मान्सून पूर्वतयारीचा वेळ गेल्यानंतरही महावितरण मेंटेनन्सचे टेंडर ठरवू शकली नाही. ठेकेदारांचे म्हणणे आहे की, टेंडरचे दर कमी असल्यामुळे आम्ही काम करू शकत नाही. यासंदर्भात ठेकेदार व व्यवस्थापनाशी झालेल्या बैठकीतूनही काहीच निष्कर्श निघालेले नाही. यावरून लक्षात येते की, मान्सूनची काय तयारी झाली आहे.

टॅग्स :electricityवीज