शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
3
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
4
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
5
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
8
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
9
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
10
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
11
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
12
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
13
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
14
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
15
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
16
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
17
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
18
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
19
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
20
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
Daily Top 2Weekly Top 5

हल्ले झाले तर अगोदर तक्रारच करू; पण कारवाई झाली नाही तर सोडणारही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 22:29 IST

Nagpur News आमचा लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही असे पाऊल उचलू. जर कारवाई झाली नाही तर आम्हीदेखील सोडणार नाही, या भूमिकेचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला.

नागपूर : भाजप नेत्यांवर हल्ले वाढले असून, यापुढे असे प्रकार झाले तर आम्ही अगोदर तक्रारच करू. आमचा लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही असे पाऊल उचलू. जर कारवाई झाली नाही तर आम्हीदेखील सोडणार नाही, या भूमिकेचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते बोलत होते.

भाजपच्या नेत्यांवर हल्ले करणे, पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभेत आंदोलने करणे, आमच्या नेत्यांवर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न करणे हे सर्व आपले गृहमंत्री आहेत या तोऱ्यात होत आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे अगोदर तक्रार करू, असे फडणवीस म्हणाले. नवनीत राणांसोबत जे काही झाले तेव्हा सुप्रिया सुळे यांनी मौन राखले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अतिशय वाईट पद्धतीने वागणूक दिली तेव्हादेखील त्या गप्प का होत्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संभाजीराजे छत्रपती हे स्वत:चा निर्णय घेण्यास सक्षम आहे, असे म्हणत त्यांच्या राज्यसभा उमेदवारीवर बोलण्याचे फडणवीस यांनी टाळले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस