शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

हल्ले झाले तर अगोदर तक्रारच करू; पण कारवाई झाली नाही तर सोडणारही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 22:29 IST

Nagpur News आमचा लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही असे पाऊल उचलू. जर कारवाई झाली नाही तर आम्हीदेखील सोडणार नाही, या भूमिकेचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला.

नागपूर : भाजप नेत्यांवर हल्ले वाढले असून, यापुढे असे प्रकार झाले तर आम्ही अगोदर तक्रारच करू. आमचा लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही असे पाऊल उचलू. जर कारवाई झाली नाही तर आम्हीदेखील सोडणार नाही, या भूमिकेचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते बोलत होते.

भाजपच्या नेत्यांवर हल्ले करणे, पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभेत आंदोलने करणे, आमच्या नेत्यांवर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न करणे हे सर्व आपले गृहमंत्री आहेत या तोऱ्यात होत आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे अगोदर तक्रार करू, असे फडणवीस म्हणाले. नवनीत राणांसोबत जे काही झाले तेव्हा सुप्रिया सुळे यांनी मौन राखले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अतिशय वाईट पद्धतीने वागणूक दिली तेव्हादेखील त्या गप्प का होत्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संभाजीराजे छत्रपती हे स्वत:चा निर्णय घेण्यास सक्षम आहे, असे म्हणत त्यांच्या राज्यसभा उमेदवारीवर बोलण्याचे फडणवीस यांनी टाळले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस