शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

रेशनिंग व्यवस्था ठप्प झाल्यास राज्यात हाहाकार होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:29 IST

राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्था ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास राज्यात हाहाकार निर्माण होईल. अशी भीती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देअनिल देशमुख : अनेक योजना बंद करण्यावर व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्था ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास राज्यात हाहाकार निर्माण होईल. अशी भीती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या नियंत्रणाखाली राज्यातील रेशनिंग व्यवस्था राबविण्यात येते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मी स्वत: या खात्याचा मंत्री होतो. राज्यातील गरजू व गरीब रेशनकार्ड धारक लोकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण करण्याची व्यवस्था स्वस्त धान्य दुकानांमार्फत पुरवठा विभागामार्फत राबविली जाते. आघाडी सरकारच्या काळात कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत स्वस्त अन्नधान्याचे वाटप करण्यात येत होते. मात्र भाजपा युतीची सत्ता येताच पुरवठा विभागाच्या अनेक योजना तात्काळ बंद करण्यात आल्यात. त्यात आमच्या आघाडी सरकारच्या काळातील कार्ड धारकांना दिले जाणारे धान्य बंद करण्यात आले. रेशनवर मिळणारी साखरही बंद करण्यात आली अंत्योदयचा धान्य कोटा कमी केला. तसेच टप्प्याटप्प्याने गोरगरिबांना देण्यात येणारे केरोसीन सुध्दा बंद करीत आहे. अशाप्रकारे गोरगरिबांच्या तोंडचा घासच या सरकारने हिसकावला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील गोरगरीब रेशनकार्डधारकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सरकारने संघटनासोबत बरोबर चर्चा करून त्यांच्या न्याय मागण्या मान्य करून त्वरित तोडगा काढणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखfoodअन्न