शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

सरकारने पाच वर्ष काम केले असते तर यात्रेची नामुष्की आली नसती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:47 IST

सरकारने पाच वर्ष काम केले असते तर यात्रा काढण्याची नामुष्की आली नसती असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे शुक्रवारी (दि. २) सकाळी आयोजित पत्रपरिषदेत केले.

ठळक मुद्देसेनेने दिले प्रलोभनविजय वडेट्टीवार यांची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सरकारने पाच वर्ष काम केले असते तर यात्रा काढण्याची नामुष्की आली नसती असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे शुक्रवारी (दि. २) सकाळी आयोजित पत्रपरिषदेत केले.आपले अपयश लपवण्यासाठी मतांची भीक मागितली जाते आहे. त्याऐवजी लोकांची कामे करा असा सल्ला त्यांनी सत्ताधारी पक्षाला दिला.शिवसेनेतून मिलिंद नार्वेकर यांचा २५ वेळेस आपल्याला फोन आल्याचे त्यांनी सांगितले. आपण त्यापैकी २३ वेळेस त्यांचा फोन उचलला नाही अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. नार्वेकरांनी मला सेनेत येण्याबाबत गळ घातली व कॅबिनेट मंत्रीपदाचे प्रलोभन दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र आपण कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंनी सरकारविरोधात आवाज उचलला आहे. ईडीची चौकशी लावून त्यांचा आवाज दाबू नये. निवडणूक आयोग कठपुतली झाली आहे. भाजपने विरोधी नेत्यांना सापळ्यात पकडले व त्यांची शिकार केली असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार