शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

दोषी असल्यास टालाटुलेवर कारवाई व्हावी

By admin | Updated: March 9, 2016 03:26 IST

वर्धा जिल्ह्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये थकविणाऱ्या सुनील टालाटुले प्रकरणातील वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे.

संघाचे आरोपांवर प्रत्युत्तर : काँग्रेसकडून राजकारण करण्यात येत असल्याची टीकानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये थकविणाऱ्या सुनील टालाटुले प्रकरणातील वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे. सुनील टालाटुले यांनी शेतकऱ्यांशी केलेले आर्थिक व्यवहार हे वैयक्तिक आहेत. टालाटुले जर दोषी असेल तर कायद्यानुसार कारवाई व्हायलाच हवी, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात संघावर चिखलफेक करून काँग्रेसने विकृत राजकारण केले असल्याची टीका महानगर संघचालक राजेश लोया यांनी केली आहे.सुनील टालाटुले नावाचा हा कापूस व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे. त्याने ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटीहून अधिक रुपये थकविले. यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. टालाटुले हा संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे शेतकऱ्यांनी संघावर नाराजी व्यक्त केली होती व २८ फेब्रुवारी रोजी संघ मुख्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न केला होता. ‘भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेस’ या नावाखाली संविधान चौकात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.टालाटुलेंवरून काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रथमच प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. टालाटुलेचे संघाशी संबंध जोडून संघ मुख्यालयावर मोर्चा, उपोषण आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप लावणे चुकीचे आहे. भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्या नावावर काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करत असल्याचा आरोप प्रसिद्ध पत्रकातून महानगर संघचालक राजेश लोया यांनी केला आहे.काँग्रेसची ही जुनी मानसिकता या आरोपातून प्रतित होत असल्याचा टोलाही लगावण्यात आला आहे. काँग्रेसचे हे आंदोलन संघाला बदनाम करणारे असून यावेळी स्वयंसेवकांनी संयम राखण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)