शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

बोर्डाकडून मार्कलिस्टचा घोळ : शाळा-महाविद्यालयांची ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:31 IST

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, आता शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचल्या आहेत. पण कुठे जास्त तर कुठे कमी गुणपत्रिका पोहचल्या असल्याची ओरड शाळा-महाविद्यालयांमधून होत आहे.

ठळक मुद्देकुठे कमी, कुठे जास्त मार्कलिस्ट

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, आता शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचल्या आहेत. पण कुठे जास्त तर कुठे कमी गुणपत्रिका पोहचल्या असल्याची ओरड शाळा-महाविद्यालयांमधून होत आहे.बोर्डातर्फे निकाल ऑनलाईन प्रसिद्ध केल्यानंतर काही दिवसानंतर गुणपत्रिका शाळांना पाठविण्यात येते. बारावीच्या गुणपत्रिका शाळा, महाविद्यालयांमध्ये आता पोहचल्या आहेत. काही शाळांमध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांएवढ्या गुणपत्रिका पाठविण्यात आल्या नाही. एका शाळेच्या गुणपत्रिका दुसऱ्या शाळेत असेही प्रकार घडलेले आहे. यासंदर्भात मुख्याध्यापकांनी बोर्डाकडे तक्रारी केल्या आहेत. बोर्डाकडून आवाहन करण्यात आले की, ज्या शाळेमध्ये अधिक गुणपत्रिका आल्या असतील, त्यांनी बोर्डात जमा कराव्यात.पण मुद्दा हा आहे की, असा ढिसाळपणा होतोच कसा. गेल्यावर्षी एका शाळेच्या गुणपत्रिका दुसºया शाळेत, काही विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळाल्या नाही, असेही प्रकार घडले होते. यंदाही याच तक्रारी वाढल्या आहेत. बोर्डाकडे गुणपत्रिका परत न आल्यास पुन्हा विभागीय मंडळ अशा विद्यार्थ्यांची यादी पुण्याच्या मंडळाकडे पाठविणार आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालnagpurनागपूर