शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
3
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
4
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
5
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
6
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
7
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
8
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
9
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
10
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
11
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
12
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
13
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
14
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
15
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
16
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
17
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
18
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
19
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
20
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाकडून मार्कलिस्टचा घोळ : शाळा-महाविद्यालयांची ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:31 IST

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, आता शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचल्या आहेत. पण कुठे जास्त तर कुठे कमी गुणपत्रिका पोहचल्या असल्याची ओरड शाळा-महाविद्यालयांमधून होत आहे.

ठळक मुद्देकुठे कमी, कुठे जास्त मार्कलिस्ट

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, आता शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचल्या आहेत. पण कुठे जास्त तर कुठे कमी गुणपत्रिका पोहचल्या असल्याची ओरड शाळा-महाविद्यालयांमधून होत आहे.बोर्डातर्फे निकाल ऑनलाईन प्रसिद्ध केल्यानंतर काही दिवसानंतर गुणपत्रिका शाळांना पाठविण्यात येते. बारावीच्या गुणपत्रिका शाळा, महाविद्यालयांमध्ये आता पोहचल्या आहेत. काही शाळांमध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांएवढ्या गुणपत्रिका पाठविण्यात आल्या नाही. एका शाळेच्या गुणपत्रिका दुसऱ्या शाळेत असेही प्रकार घडलेले आहे. यासंदर्भात मुख्याध्यापकांनी बोर्डाकडे तक्रारी केल्या आहेत. बोर्डाकडून आवाहन करण्यात आले की, ज्या शाळेमध्ये अधिक गुणपत्रिका आल्या असतील, त्यांनी बोर्डात जमा कराव्यात.पण मुद्दा हा आहे की, असा ढिसाळपणा होतोच कसा. गेल्यावर्षी एका शाळेच्या गुणपत्रिका दुसºया शाळेत, काही विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळाल्या नाही, असेही प्रकार घडले होते. यंदाही याच तक्रारी वाढल्या आहेत. बोर्डाकडे गुणपत्रिका परत न आल्यास पुन्हा विभागीय मंडळ अशा विद्यार्थ्यांची यादी पुण्याच्या मंडळाकडे पाठविणार आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालnagpurनागपूर