शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती वेटिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:52 IST

दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे. अनेक रेल्वेगाड्यात ‘रिग्रेट’ म्हणजे तिकीटही मिळत नसल्याची स्थिती आहे. दिवाळी संपेपर्यंत ही स्थिती अशीच कायम राहणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. प्रतीक्षा यादी वाढली असली तरी अनेक प्रवासी अधिक पैसे मोजून तात्काळच्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करताना दिसत आहेत.दिवाळीत भाऊबीजेला येणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी असते. त्यामुळे या कालावधीत रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल होतात. दिवाळी आटोपल्यानंतर प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू होतो.त्यामुळे दिवाळीनंतरही रेल्वेगाड्यात मोठी प्रतीक्षा यादी पाहावयास मिळते. यात नागपुरातून मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. दिवाळीनंतर २७ आॅक्टोबरपर्यंच्या स्थितीचा आढावा घेतला असता नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये ८० ते १५७ वेटिंग, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १२६, २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २७ आॅक्टोबरला १५० वेटिंग आहे तर १२२९० दुरांतो एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत १८२ वेटिंग आहे. नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये १२३ वेटिंग, २४ आॅक्टोबरला २८९ वेटिंग आहे.दिल्लीकडे जाणाºया गाड्यात १२६५१ संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये २३ आॅक्टोबरला ४५ वेटिंग आणि २४ आॅक्टोबरला ४४ वेटिंग आहे. १२६१५ नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेसमध्ये २४ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. १२७२१ नागपूर-निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २३ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ आॅक्टोबरला ९५ वेटिंगची स्थिती आहे. हावडा मार्गावर १२८५९ नागपूर-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ९७ वेटिंग, २३ आॅक्टोबरला ८१ वेटिंग, २४ आॅक्टोबरला ८३ वेटिंग आहे.१२१२९ आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ९८ वेटिंग, २३ आॅक्टोबरला ४२ वेटिंग आणि २५ आॅक्टोबरला ७१ वेटिंग आहे. १८०२९ शालिमार एक्स्पे्रसमध्ये २३ आॅक्टोबरला १०० वेटिंग, २४ आॅक्टोबरला ५२ वेटिंग आणि २६ आॅक्टोबरला ८२ वेटिंग आहे. चेन्नईकडे जाणाºया गाड्यात १२६१६ जीटी एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ८९ वेटींग आहे. तर १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ८१ आणि २३ आॅक्टोबरला ३८ वेटिंगची स्थिती आहे. रेल्वेगाड्यातील वेटिंगमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, त्यांना विना बर्थचा प्रवास करावा लागणार आहे. प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी अनेक प्रवासी तात्काळच्या रांगेत उभे राहून बर्थ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.