शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

आणखी किती विरथ गमावणार ?

By admin | Updated: January 9, 2016 03:22 IST

स्कूल बसमध्ये कंडक्टर नसल्याने विरथ झाडे या चिमुकल्याचा बळी गेला. विरथच्या मृत्यूला शनिवारी चार वर्षे होत आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच : बेलगाम स्कूल बसेसवर ब्रेक कुणाचा ?नागपूर : स्कूल बसमध्ये कंडक्टर नसल्याने विरथ झाडे या चिमुकल्याचा बळी गेला. विरथच्या मृत्यूला शनिवारी चार वर्षे होत आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. आजही अनेक शाळांच्या बसमध्ये कंडक्टर नसल्याचे वास्तव आहे. पैसा कमविण्यासाठी ठिकठिकाणी उगवलेल्या शाळांच्या पिकांमुळे अवैध विद्यार्थी वाहतुकीचे गाजरगवत गल्लोगल्ली शहरात फोफावल्याचे चित्र आहे.नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. आॅटो, खटारा झालेले सहा सीटर, मारुती व्हॅन, बस आणि आता ई-रिक्षानेही विद्यार्थ्यांना वाहतुकीचा ‘माल’च बनवून टाकले आहे. चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी कित्येक कोवळे जीव साक्षात मृत्यू सोबत घेऊन शाळेत जात आहे. पवित्र शिक्षणाचा बाजार करून गल्लाभरू संस्थाचालकांना या नाजूक उमलणाऱ्या कळ्यांच्या सुरक्षेची खरेच काळजी आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी खच्चून भरलेल्या वाहनांना पाहून पडतो. बदलला तो केवळ स्कूल बसचा रंगस्कूल बस नियमावली लागू झाल्यानंतर पाच वर्षाच्या या कार्यकाळात केवळ स्कूल बसचा रंग बदलला. काही बसमधील आतील चित्र बदलले. परंतु बहुसंख्य बसचालक स्कूल बसचे नियम धाब्यावर बसवून धावत आहे. तज्ज्ञाच्या मते, आजही ३० टक्के स्कूल बसमध्ये कंडक्टर नाहीत. मुलींच्या बसमध्ये महिला कंडक्टर असणे आवश्यक असताना याकडेही दुर्लक्ष झाले आहे. २० टक्के वाहनांचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त आहे. चढण्याची खालची पायरी जमिनीपासून ३०० मि.मि. पेक्षा अधिक उंचीच्या आहेत. अनेक बसच्या दोन्ही बाजूस बहिर्गाेल आरसे नाहीत. वाहनात शाळेची दप्तरे ठेवण्याची व्यवस्था नाही. वाहनाच्या दरवाजास चाईल्ड लॉक बसवलेले नाहीत. काहींना तर आपात्कालीन दरवाजाही नाही. नावाचीच प्रथमोपचार पेटी तर अग्निशामक यंत्र वाहनात आरटीओत फिटनेसचे प्रमाणपत्र घेतानाच दिसून येते.