शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात ‘हॉट संडे’; नवतपामुळे लाहीलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 09:52 IST

‘मे हीट’च्या तडाख्याने विदर्भातील जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने उपराजधानीत ४६ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देकूलरचा उपयोग नाही अक्षरश: आग ओकणाऱ्या या उन्हामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. तापमानामुळे घरांमध्ये कूलरचादेखील प्रभाव जाणवेनासा झाला आहे. सिलींग फॅन व टेबल फॅनमुळे तर आणखी गरम वाटत आहे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना तर आणखी त्रास सहन करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मे हीट’च्या तडाख्याने विदर्भातील जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने उपराजधानीत ४६ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी तर पारा ४६.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपुरातच नोंदविण्यात आले. हवामान खात्याने विदर्भासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे येणारे दोन दिवस नागपूरकरांच्या परीक्षेचेच ठरणार आहेत.काय आहे नवतपा?उन्हाळ्याचे अखेरचे दिवस म्हणजे अंगावर काटा आणणारे ठरतात. याच दिवसात नवतपा सुरू होतो. नवतपा म्हणजे सूर्य जेव्ह ा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस असतात. ज्याची सुरुवात शनिवारी २५ मे पासून झाली आहे आणि ते ३ जूनला संपणार आहेत.नवतपा सुरू झाल्यापासून नागपूरमध्ये अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच गरमी जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उष्ण वातावरण आहे. रविवारी नागपुरात कमाल ४६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ३ अंशांनी अधिक होते तर किमान ३०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाचा मारा अन् काही अंशी झालेली ढगांची गर्दी यामुळे उकाड्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण कोरडे झाले आहे. अजून आठवडाभर तापमान ४६ अंशांहून अधिकच राहील व उष्णतेची लाट कायम असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

२ अंशांहून अधिक वाढदरम्यान, मागील आठवडाभरात तापमानात दोन अंशांहून अधिक वाढ झाली आहे. २० मे रोजी नागपुरात ४४.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने पारा चढत गेला. लोकसभा निवडणूकांच्या निकालांच्या दिवशी ४६.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.

 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल