शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

गरमागरम पानगे, वांग्याची भाजी आणि घट्ट वरणाचा आस्वाद; पौष महिन्यानिमित्त वर्ध्यात वनभोजनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 14:16 IST

थंडीला सुरूवात होताच वर्धा जिल्ह्यात वनभोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात होते. यात शेतात शेणाच्या गोवऱ्यांवर कणकेचे गोळे खरपूस भाजून घेतले जातात. त्यांना स्थानिक भाषेत पानगे असेही म्हटले जाते.

ठळक मुद्देनाचणगाव परिसरात सुरू आहे वनभोजनाची परंपरा

आॅनलाईन लोकमतश्रेया केणेवर्धा: थंडीला सुरूवात होताच वर्धा जिल्ह्यात वनभोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात होते. यात शेतात शेणाच्या गोवऱ्यांवर कणकेचे गोळे खरपूस भाजून घेतले जातात. त्यांना स्थानिक भाषेत पानगे असेही म्हटले जाते. या गरमागरम पानग्यांसोबत वांग्याची भाजी आणि घट्ट वरण तसेच सोबतीला पातीचा कांदा असा फक्कड बेत असतो. सुटीच्या दिवशी एखाद्या शेतात जाऊन गावकरी या वनभोजनाचा आपल्या नव्या पिढ्यांसोबत आस्वाद घेताना दिसत असतात. वर्धा जिल्ह्यातल्या नाचणगाव परिसरात शेतकरी महिलांनी असाच हा पानगे बनविण्याचा कार्यक्रम घेतला. रोजच्या कामातून थोडा वेळ काढून या महिला वनभोजनात सहभागी झाल्या होत्या.थंडीत पौष्टिक भोजन घेतले पाहिजे असे आहारशास्त्र सांगते. त्याकरिताही हे वनभोजनाचे आयोजन महत्त्वाचे ठरते. एरव्ही स्त्रियांना असे शास्त्रशुद्ध जेवण घेणे रोजच्या धकाधकीत अवघडच ठरते. निखाऱ्यांवर खरपूस भाजलेले पानगे आणि वांग्याची भाजी असा मेनू असल्यावर दुसऱ्या कुठल्याच पक्वान्नाची गरज उरत नाही असे खवैय्यांचे मत असते.

टॅग्स :foodअन्न