शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : रेल्वेत फळे विकणाऱ्याला चार लाख रुपये भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:35 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेतून पडून जखमी झालेल्या फळ विक्रेत्याला चार लाख रुपये भरपाई मंजूर केली.

ठळक मुद्देविनातिकीट बसल्याचे सिद्ध झाले नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेतून पडून जखमी झालेल्या फळ विक्रेत्याला चार लाख रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम जखमीला तीन महिन्यात अदा करण्याचा आदेश दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला देण्यात आला. त्यानंतर या रकमेवर ७.५ टक्के व्याज लागू होईल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले.न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. विलास राजेंद्र मेश्राम असे जखमीचे नाव असून तो गोंदिया येथील रहिवासी आहे. तो विनातिकीट रेल्वेत बसला होता हे रेल्वेला सिद्ध करता आले नाही. त्यामुळे तो रेल्वेत अवैधपणे फळे विकत होता असे गृहित धरले तरी, त्याला भरपाई अदा करावी लागेल असे न्यायालयाने रेल्वेला सांगितले.रेल्वे दावा न्यायाधिकरणने मेश्रामचा भरपाई मिळण्याचा अर्ज खारीज केला होता. मेश्रामकडे तिकीट नव्हते. तसेच, तो रेल्वेत विनापरवानगी फळे विकत होता. त्यामुळे त्याला भरपाई दिली जाऊ शकत नाही असा निष्कर्ष न्यायाधिकरणच्या निर्णयात नमूद करण्यात आला होता. त्या निर्णयाविरुद्ध मेश्रामने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याचे अपील मंजूर करण्यात आले. २९ मार्च २०१२ रोजी मेश्राम गोंदिया येथून भंडाऱ्याला जाण्यासाठी रेल्वेच्या सामान्य डब्यात बसला होता. त्याने तिकीट खरेदी केले होते. रेल्वेत गर्दी होती. त्यामुळे तो दाराजवळ उभा होता. दरम्यान, अन्य प्रवाशांच्या धक्क्यामुळे तो चालत्या रेल्वेतून खाली पडला. परिणामी, त्याचा डावा पाय चाकाखाली येऊन शरीरापासून वेगळा झाला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वे