शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस; नदीकाठावरील गावांना सावधगिरीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 14:44 IST

बुधवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी पहाटे जोर पकडून यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अनेक भागात पाणी साचले असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देअरुणावती, पैनगंगा, अडान नद्यांना पूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ:

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात असलेल्या कवठाबाजार येथे जोरदार पाऊस झाला. पैनगंगा नदीच्या काठावर असलेले हे गाव पावसाच्या पाण्याने भरून गेले आहे. दिग्रस तालुक्यातही मध्यरात्रीपासून संततधार सुरू आहे. आर्णी तालुक्यातील अरुणावती, पैनगंगा, अडान नदीच्या काठावरील गावांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. उमरखेड तालुक्यातही पाऊस सुरू आहे. उमरखेड ते पुसद हा मार्ग पावसामुळे बंद झाला आहे. दहेगाव येथील नाल्याला पूर आला आहे. दारव्हा तालुक्यात गुरुवारी १२ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. नंतर थोडी उघाड मिळाली आहे.वर्धा जिल्ह्यात कोरा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने इतक्या दिवसांपासून खंड दिल्याने शेतकरी चिंतेत होते. कापूस व सोयाबीन पिकाला पावसाची गरज होती. १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून येथे पाऊस सुरू आहे. परिसरातील विहीरी व नाले तुडुंब भरले असून पिकांवरील कीड वाहून गेल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊस