शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर विभागातील २१ तालुक्यांत अतिवृष्टी : हजारो कुटुंब बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:50 IST

विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.विभागात मागील २४ तासात जिल्हानिहाय झालेल्या पावसामध्ये नागपूर जिल्ह्यात सरासरी १३२.६१, वर्धा ६१.०५, भंडारा ३३.३७, चंद्रपूर ९२.२७, गोंदिया १९.२७ तर गडचिरोली जिल्ह्यात २१.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात १० तालुक्यात ६५ मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाला असून, यामध्ये हिंगणा तालुक्यात २७२.७०, सावनेर ११६.४०, रामटेक १७०.४०, पारशिवनी १९३, मौदा ९०, उमरेड १३१.४०, कुही १००.६०, कामठी ८४.८०, कळमेश्वर ६२ तर काटोल १८.२०, नरखेड ३२, भिवापूर १९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन तर चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.अतिवृष्टीमुळे हिंगणा तालुक्यातील १५ गावांतील ३ हजार ४५० कुटुंब बाधित झाले असून, ९४५ बाधित घरांचा समावेश आहे. काल पडलेल्या अतिवृष्टीमुळे ४८० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. यामध्ये तुरकमारी, वडगाव, विरुळ, इरमिती, रायपूर, टाकळघाट, सुपरीबेला आदी गावांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये बाधित कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.नागपूर ग्रामीणमधील पुरामुळे २० गावे बाधित झाली असून, २८४ बाधित कुटुंबे आहेत. तसेच २८४ घरे बाधित झाले असून, ३९ कुटुंबांना

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर