शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील २१ तालुक्यांत अतिवृष्टी : हजारो कुटुंब बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:50 IST

विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.विभागात मागील २४ तासात जिल्हानिहाय झालेल्या पावसामध्ये नागपूर जिल्ह्यात सरासरी १३२.६१, वर्धा ६१.०५, भंडारा ३३.३७, चंद्रपूर ९२.२७, गोंदिया १९.२७ तर गडचिरोली जिल्ह्यात २१.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात १० तालुक्यात ६५ मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाला असून, यामध्ये हिंगणा तालुक्यात २७२.७०, सावनेर ११६.४०, रामटेक १७०.४०, पारशिवनी १९३, मौदा ९०, उमरेड १३१.४०, कुही १००.६०, कामठी ८४.८०, कळमेश्वर ६२ तर काटोल १८.२०, नरखेड ३२, भिवापूर १९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन तर चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.अतिवृष्टीमुळे हिंगणा तालुक्यातील १५ गावांतील ३ हजार ४५० कुटुंब बाधित झाले असून, ९४५ बाधित घरांचा समावेश आहे. काल पडलेल्या अतिवृष्टीमुळे ४८० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. यामध्ये तुरकमारी, वडगाव, विरुळ, इरमिती, रायपूर, टाकळघाट, सुपरीबेला आदी गावांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये बाधित कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.नागपूर ग्रामीणमधील पुरामुळे २० गावे बाधित झाली असून, २८४ बाधित कुटुंबे आहेत. तसेच २८४ घरे बाधित झाले असून, ३९ कुटुंबांना

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर