शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

विदर्भात उष्णतेची लाट, नागरिकांची हाेरपळ

By निशांत वानखेडे | Updated: May 5, 2024 22:45 IST

नागपुरात पहिल्यांदा पारा ४३ वर : अकाेला, चंद्रपूर, वर्धा ४४ पार.

नागपूर : मे महिन्याचा पहिला आठवडा विदर्भवासियांसाठी अत्यंत ‘ताप’दायक ठरला आहे. एप्रिलमध्ये काहीसा दिलासा देणारा सूर्य मे मध्ये आग ओकत आहे. सर्वाधिक ४४.४ अंशाची नाेंद झालेल्या अकाेल्यानंतर चंद्रपूर, वर्धा शहरातही पारा ४४ पार गेला. यावर्षी नागपूरचा पारा पहिल्यांदा ४३ अंशावर पाेहचला आहे. नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असून रविवारी अक्षरश: अंगाची हाेरपळ हाेत असल्याचा अनुभव लाेकांना आला.

अवकाळीचे सावट हटताच मे च्या पहिल्या दिवसापासून सूर्याची प्रखरता जाणवायला लागली आहे. विदर्भाचे तापमान आता नेहमीच्या स्थितीत पाेहचले आहे. बुलढाणा ३९.६ आणि ४१.३ अंशावरील गाेंदिया वगळता सर्व जिल्हयात उन चांगलेच तडकले आहे. गेल्या वर्षी तापमानामुळे जागतिक क्रमवारीत असलेले अकाेला व चंद्रपूर यंदाही सूर्याच्या ज्वाळांनी भाजले आहे. चंद्रपूरला रविवारी ४४.२ अंशाची तर वर्ध्यात ४४ अंशाची नाेंद झाली. दुसरीकडे सर्वाधिक जंगल असलेल्या गडचिराेलीतील नागरिक ४३.८ अंशाचे चटके सहन करीत आहेत.

दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार साेमवारी ६ मेपासून विदर्भाच्या आकाशावर ढगांचे सावट पसरणार असले तरी एक दिवस उष्ण लाटेचाही सामना करावा लागणार आहे. तापमानाची स्थिती रविवारीप्रमाणे साेमवारी कायम राहिल, अशी शक्यता आहे.

अवकाळीचे सावट पुन्हाहवामान खात्याने विदर्भात पुन्हा अवकाळीचा अंदाज वर्तविला आहे. साेमवारपासून ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, वादळ व तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अवकाळीचे वातावरण पुढे पाच दिवस ११ मे पर्यंत राहिल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

टॅग्स :nagpurनागपूर