शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नागपूर जिल्ह्यातील टाकळघाटवासीयांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 12:00 IST

टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देकंपनीतून निघतो प्रदूषित धूर प्रदूषण विभागाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे.टाकळघाट गावालगत असलेली ही कंपनी नागरिकांसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे. या कंपनीतून रात्रीच्या वेळी रसायनयुक्त धूर हवेत सोडला जातो. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. प्रदूषणाामुळे नागरिकांचा श्वासही गुदमरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याच परिसरात झोपडपट्टी असून तेथील नागरिकांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत नागरिकांनी सदर कंपनीला निवेदन देऊन प्रदूषित धूर बंद करण्याची मागणी केली. धूर बंद न केल्यास आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आले.सोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कृष्णा नदीही प्रदूषितटाकळघाटला लागून असलेली कृष्णा नदी ही येथील जनावरांसाठी व नागरिकांसाठी जीवनदायी आहे. परंतु या परिसरातील काही कंपन्या दूषित पाणी कृष्णा नदीत सोडतात. त्यामुळे ही नदीही आता प्रदूषित झाली आहे. दूषित आणि रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील पाणी जनावरांनाही पिण्यास योग्य नाही. याकडेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण