शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

‘हाफकिन’कडून औषधपुरवठा सहा महिन्यात सुरळीत  : संजय मुखर्जी यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:37 IST

‘हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि.’मुळे औषधी, यंत्र सामूग्री खेरीदीत पारदर्शकता आली आहे. पुढील सहा महिन्यात या कंपनीकडून औषधांसह यंत्र सामूग्री पुरवठाही सुरळीत होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

ठळक मुद्दे सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि.’मुळे औषधी, यंत्र सामूग्री खेरीदीत पारदर्शकता आली आहे. पुढील सहा महिन्यात या कंपनीकडून औषधांसह यंत्र सामूग्री पुरवठाही सुरळीत होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. ते म्हणाले, या सोबतच ‘अ‍ॅण्टी रेबीज’, ‘अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम’, ‘हिमोफेलिया’ या आजाराचा औषधांसह इतरही महत्त्वाच्या औषधी निर्माण करण्याच्या कार्याला गती देण्यात येईल.‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अ‍ॅल्युमनाय असोसिएशन, नागपूर’तर्फे आयोजित ‘डायमंड ज्युबली गोल्ड मेडल अवॉर्ड’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. मुखर्जी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. मुखर्जी म्हणाले, ‘हाफकिन’मध्ये सुरूवातील अनेक समस्या होत्या, परंतु आता त्या सोडविण्यात आल्या आहेत. औषधांचा तुटवडा जाणार नाही याची दखल घेतली जाणार आहे.नव्या महाविद्यालयांमुळे डॉक्टरांची संख्या वाढणारडॉ. मुखर्जी म्हणाल्या, राज्यात सिंधुदूर्ग, नंदूरबार, सातारा, परभणी, अमरावती, नाशिक व बुलढाणा या सात ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह तीन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही महाविद्यालये सुरू होतील. यामुळे डॉक्टरांची संख्या वाढून रुग्णसेवेत मदत होईल. ‘सिकलसेल सेंटर’बाबत लवकरच सामंजस्य करारडॉ. मुखर्जी म्हणाले, मेडिकलमध्ये होऊ घातलेले ‘द सेंटर ऑफ एक्सलन्स इन सिकलसेल सेंटर’बाबत शासन सकारात्मक आहे. मेहता फाऊंडेशनने या ‘सेंटर’साठी निधी उभा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच या संदर्भातील सामंजस्य करार (एमओयू) केला जाईल.गरज डॉक्टर-रुग्णांच्या सुसंवादाचीपूर्वी डॉक्टरांवर हल्ले कमी व्हायचे, परंतु अलिकडे वाढले आहेत. यामागील कारणे म्हणजे, डॉक्टर आणि रु ग्ण यांचे नाते दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील बदलते प्रवाह, रुग्णांची वाढलेली समज आणि संख्या अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. यावर उपाय म्हणून डॉक्टर-रुग्णांमध्ये संवाद वाढविण्याची गरज आहे. विशेषत: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांचे कसे समुपदेशन करावे हे शिकविणे आवश्यक झाले आहे. ‘अ‍ॅल्युमनाय असोसिएशन’ने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. मुखर्जी यांनी केले.

टॅग्स :medicinesऔषधंGovernmentसरकार