शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

राहूल गांधी यांनी देशाची व सावरकरांची माफी मागितली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:59 IST

सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये . हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त सरकारची झाडाझडती घेतली.

ठळक मुद्देचहापानावर बहिष्कार घालणारराहूल गांधी यांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  सावरकर यांचा त्याग हे राहुल गांधींना माहिती नाही. राहूल गांधी यांनी देशाची व सावरकरांची माफी मागितली पाहिजे. सावरकरांचे बलिदान राहूल गांधी यांना माहित नाही. गांधी आडनाव लावल्याने कोणी गांधी होत नाही. आम्ही या विषयावर राहूल गांधी यांना निश्चितच माफी देऊ शकत नाही.सातबारा कधी कोरा होणार व सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा. ही सर्व त्यांचीच आश्वासन होती. तीच आठवण करून देत आहोत. सरकारला शेतक?्यांचा विसर पडता कामा नये . हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त सरकारची झाडाझडती घेतली. महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाला आहे. राज्यात असंतोष, स्थगिती अशीच राहणार का ?याचा महाराष्ट्राच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. गुंतवणूकदारांवर परिणाम होतोय. सरकारने तत्काळ काम सुरु करावी. राष्ट्रीय पेयजलची कामे सुरू करावी. उन्हाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावी . सरकारमध्ये जाणीवपूर्वक आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये देण्यात येत आहे. कर्जाचा आकडा फुगवला जात आहे. आकड्यांची जगलरी केली जात आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली आहे. आर्थिक स्थितीचे कारण सांगून हात वर करू नये सरकारने. सेना आमच्यासोबत सरकारमध्ये होती. तेव्हा एकमताने निर्णय झाले होते. आता त्याच सेनेकडून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते निर्णय बदलावून घेत आहेत. सेनेची तेव्हा आमच्याइतकीच जबाबदारी होती, त्यांना उत्तर द्यावे लागेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे मुद्दे मांडू. चचेर्ची संधी दिली नाही तर आक्रमकपणे विविध आयुध वापरू. सत्तेतील।पक्षांत विसंवाद आहे. सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारली जाईल हे सेनेला ठरवायचे आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस