शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहूल गांधी यांनी देशाची व सावरकरांची माफी मागितली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:59 IST

सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये . हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त सरकारची झाडाझडती घेतली.

ठळक मुद्देचहापानावर बहिष्कार घालणारराहूल गांधी यांनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  सावरकर यांचा त्याग हे राहुल गांधींना माहिती नाही. राहूल गांधी यांनी देशाची व सावरकरांची माफी मागितली पाहिजे. सावरकरांचे बलिदान राहूल गांधी यांना माहित नाही. गांधी आडनाव लावल्याने कोणी गांधी होत नाही. आम्ही या विषयावर राहूल गांधी यांना निश्चितच माफी देऊ शकत नाही.सातबारा कधी कोरा होणार व सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा. ही सर्व त्यांचीच आश्वासन होती. तीच आठवण करून देत आहोत. सरकारला शेतक?्यांचा विसर पडता कामा नये . हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत नवनियुक्त सरकारची झाडाझडती घेतली. महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाला आहे. राज्यात असंतोष, स्थगिती अशीच राहणार का ?याचा महाराष्ट्राच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. गुंतवणूकदारांवर परिणाम होतोय. सरकारने तत्काळ काम सुरु करावी. राष्ट्रीय पेयजलची कामे सुरू करावी. उन्हाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावी . सरकारमध्ये जाणीवपूर्वक आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये देण्यात येत आहे. कर्जाचा आकडा फुगवला जात आहे. आकड्यांची जगलरी केली जात आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली आहे. आर्थिक स्थितीचे कारण सांगून हात वर करू नये सरकारने. सेना आमच्यासोबत सरकारमध्ये होती. तेव्हा एकमताने निर्णय झाले होते. आता त्याच सेनेकडून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते निर्णय बदलावून घेत आहेत. सेनेची तेव्हा आमच्याइतकीच जबाबदारी होती, त्यांना उत्तर द्यावे लागेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे मुद्दे मांडू. चचेर्ची संधी दिली नाही तर आक्रमकपणे विविध आयुध वापरू. सत्तेतील।पक्षांत विसंवाद आहे. सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारली जाईल हे सेनेला ठरवायचे आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस