शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्जमाफीचा लाभ दसºयापूर्वी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:26 IST

शासनातर्र्फे घोषित करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीचा संपूर्ण लाभ नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांना दसºयापूर्वी मिळावा, ....

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनातर्र्फे घोषित करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीचा संपूर्ण लाभ नागपूर जिल्ह्यातील शेतकºयांना दसºयापूर्वी मिळावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले.सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करून तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. शिवाय आकड्यांचा खेळ आणि वारंवार बदलणारे निकष यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेनेतर्फे माजी आमदार आशिष जैस्वाल, जिल्हाप्रमुख सतीश हरडे, संदीप इटकेलवार, जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर, वंदना लोणकर, पांडुरंग बुराडे, नंदा लोहबरे, किशोर पराते, योगेश न्यायखोर, किशोर कुमेरिया, सुनील बॅनर्जी, सूरज गोजे, दिलीप माथनकर, कैलाश कोम्रेल्लीवर, मंगल पांडे, हरीश कढव, प्रवीण बेलसरे, जीवतोडे गुरुजी, पुरुषोत्तम धोटे, नंदू कन्हेरे, गजानन वर्धने, सतीश मुंजे , ऋषिकेश जाधव, विवेक तुरक, राजू भोसकर आदींचा समावेश होता.