शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

समलैंगिक संबंध; कुणी केले स्वागत, कुणी म्हटले निर्णय चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 10:18 IST

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनैसर्गिक संबंधासंदर्भात दिलेल्या निर्णयावर शहरातील विधिज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी निर्णयाचे स्वागत केले तर, काहींनी निर्णय चुकीचा ठरवला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनैसर्गिक संबंधासंदर्भात दिलेल्या निर्णयावर शहरातील विधिज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी निर्णयाचे स्वागत केले तर, काहींनी निर्णय चुकीचा ठरवला. त्यापैकी निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.

निर्णय योग्य आहेसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. आपण आतापर्यंत ‘इंटरनॅशनल डिक्लेरेशन’च्या विरोधात वागत होतो. ‘इंटरनॅशनल डिक्लेरेशन’मध्ये अनैसर्गिक संबंधाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असल्याचे स्वीकारण्यात आले आहे. अशावेळी भारतीय नागरिकांना सतत दहशतीत ठेवणे अमानवीय होते. हा निर्णय खूप आधी यायला हवा होता.- अ‍ॅड. फिरदोस मिर्झा.

चुकीचा निर्णय आहेसर्वोच्च न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला. अनैसर्गिक संबंधाला मान्यता दिली जाऊ शकत नाही. अनैसर्गिक संबंध ठेवणे गुन्हा ठरविण्यात आला होता म्हणून असे प्रकार नियंत्रणात होते. परंतु, आता अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. अशा घटना कारागृहामध्ये सर्वाधिक घडतात. त्याचा विचार व्हायला हवा होता. या निर्णयाचे दुष्परिणाम भविष्यात पहायला मिळतील.- अ‍ॅड. शशिभूषण वाहणे.

निर्णय स्वागतार्ह आहेसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. या देशामध्ये सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तसेच, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी सहमतीने ठेवलेले अनैसर्गिक संबंध गुन्हा ठरू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आता सरकारने या निर्णयानुसार कायद्यामध्ये तातडीने आवश्यक बदल करून घ्यायला पाहिजे.- अ‍ॅड. राजेंद्र डागा.

 

 

टॅग्स :Gay Marriageसमलिंगी विवाह