शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देयके थकल्याने पुरवठादारांचा कचरा गाड्याच उचलून नेण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 21:07 IST

Nagpur News वित्त विभागातील गोंधळामुळे कंत्राटदारांची देयके मिळाली नसल्यामुळे पुरवठादारांनी कचरा गाड्याच उचलून नेण्याचा इशारा ग्रामपंचायतीला दिला आहे.

ठळक मुद्देबिल देत नसल्याने कंत्राटदारांचा इशारा १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कचरा गाड्यांची खरेदी

नागपूर : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीकडून कचऱ्याची उचल करण्यासाठी कचरा गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. परंतु ग्रामपंचायतीकडून देयकांच्या फायली पाठविण्यास विलंब होत असल्याने व वित्त विभागातील गोंधळामुळे कंत्राटदारांची देयके मिळाली नसल्यामुळे कचरा गाड्याच उचलून नेण्याचा इशारा ग्रामपंचायतीला दिला आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीकडून कचरा उचल करण्यासाठी गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांच्या देयकांची फाईल ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाकडे पाठविण्यास विलंब होत आहे. यामुळे वित्त विभागाची अडचण होत आहे. दुसरीकडे देयके अदा होत नसल्याने पुरवठादार कचरा गाडी परत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

ग्रामपंचायत प्रशासनानेच्या आडमुठी धोरणामुळे कचरा गाड्यांवर संक्रांत असल्याचे बोलले जात आहे. १५ व्या वित्त आयोगाचा कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. या निधीतून स्वच्छताविषयक कामांना प्राधान्य द्यायचे होते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी कचरा गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कचरा गाडीच्या दर निश्चितीवरून जिल्हा परिषदेत चांगलेच घमासान झाले होते. ग्रामपंचायतीने कचरा गाड्यांची खरेदी केली. या गाड्यांना वित्त विभागाची मंजुरी आवश्यक आहे. परंतु ग्रामपंचायतीकडून देयके पाठविण्यात आली नाही. ही देयके मुदत लोटूनही मिळत नसल्याने काही कंत्राटदारांनी गाड्या परत नेण्याची धमकी दिली आहे.

- ग्रामपंचायतीची दप्तरदिरंगाई

कचरा गाड्यांची बिले वेळेवर पाठविण्याची जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालयाची आहे. परंतु वेळेवर बिल पाठविण्यात येत नसल्याने कंत्राटदारांना वेळेवर बिले मिळत नाही. त्यांनाही वाहनचालक व अन्य कामगारांना पैसे द्यावे लागतात.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न