शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राज्यातील वन पर्यटनाला अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

नागपूर : राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील क्षेत्रात वन पर्यटन सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय ...

नागपूर : राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील क्षेत्रात वन पर्यटन सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने (एनटीसीए) देशभरातील व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य क्षेत्रांमधील पर्यटन बंद करण्याचे आदेश यापूर्वी दिले होते.

महाराष्ट्रामधील कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याने वन विभागाने एनटीसीएला पत्र लिहून वन पर्यटन सुरू करण्याची परवानगी मागितली होती. यावर, नियमांचे पालन करून हे पर्यटन सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे.

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी या आधारावर राज्यभरातील सर्व व्याघ्र प्रकल्प संचालकांना पत्र लिहून कळविले आहे. यानुसार ३० जून पर्यंत कोअर क्षेत्रात वन पर्यटनाला परवानगी राहणार आहे. १ जुलैनंतर पावसाळ्यामुळे राज्यात वन पर्यटन बंद होत असते. या नंतरही व्याघ्र प्रकल्पात स्थिती चांगली राहिल्यास बफर क्षेत्रातील पर्यटन पुढील परिस्थिती लक्षात घेऊन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र यासाठी पर्यटकांचे थर्मल स्क्रीनिंग करणे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.