शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

कोविडकाळात सव्वा कोटी लोकांना अन्नधान्याची मदत; बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 20:28 IST

Nagpur News कोविड काळात बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने पुढाकार घेतला. तब्बल सव्वा कोटी लोकांना अन्नधान्य वितरित केले. इतकेच नव्हे तर वैद्यकीय सेवाही पुरवली, असे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी सांगितले.

नागपूर : कोविड काळात कुणाला मदत करणे सोपे नव्हते. अशाप्रसंगी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने पुढाकार घेतला. संस्थेच्या स्वयंसेवकांनी आपला जीव धोक्यात घालून गरिबांची सेवा केली. तब्बल सव्वा कोटी लोकांना अन्नधान्य वितरित केले. इतकेच नव्हे तर वैद्यकीय सेवाही पुरवली. देशभरात ६० लाख लाेकांना बीएपीएस स्वामानारायण संस्थेच्यावतीने वैद्यकीय मदत पुरवली गेली. कोविडची दुसरी लाट अतिशय भयावह होती. कोरोना रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन मिळणे कठीण होऊन बसले होते. अशावेळी संस्था धावून आली. तब्बल ४०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, असे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी सांगितले. ‘लोकमत’तर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत सहभागी होण्यासाठी शनिवारी ते नागपुरात पोहोचले. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

बीएपीएस स्वामीनारायण संस्था ही देशातीलच नव्हे तर जगभरातील एक प्रसिद्ध धार्मिक संस्था आहे. ही धार्मिक संस्था असली तरी धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यातही ही संस्था अग्रेसर आहे. या संस्थेची जगभरात १,२०० मंदिरे आहेत. उत्कृष्ट वास्तुकलेने परिपूर्ण असलेली अतिशय सुंदर अशी ही मंदिरे आहेत. संस्थेचे परदेशातील व्यवस्थापनासह संपूर्ण काम धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी हेच पाहतात. कोविड काळात अनेक सेवाभावी कामे राबविण्यात आली. परंतु, संस्थेतर्फे वर्षभरच अशी सेवाभावी कामे सुरु असतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद