शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वाहतूक नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : मानवी चूक करून रस्ते अपघाताला कारणीभूत ठरू नका आणि कुठल्याही निष्पाप व्यक्तीचा जीव घेऊ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : मानवी चूक करून रस्ते अपघाताला कारणीभूत ठरू नका आणि कुठल्याही निष्पाप व्यक्तीचा जीव घेऊ नका. कारण कुणी तरी त्याची आणि आपली घरी वाट बघत असते. अपघातमुक्त जीवन जगण्यासाठी वाहतूक नियम पाळणे, ही आपली जीवनशैली बनवा, असे आवाहन ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी केले.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कळमेश्वर पाेलिसांनी वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती माेहीम राबविली. वाहनचालकांना गुलाबपुष्प देत नशापाणी करून रस्ते अपघाताला कारणीभूत पडू नका अथवा बळी पडू नका, नववर्षाचे स्वागत कुटुंबीयांसाेबत करा आणि आम्ही वाहतूक नियमांचे काटेकाेरपणे पालन करू, असा नवीन वर्षात संकल्प करा, असे आवाहनही पाेलिसांनी केले. यावेळी रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य राजू वाघ, अपघातमुक्त भारतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमन बाेरे, जीवन सुरक्षा प्रकल्पाचे प्रदेश सचिव डाॅ. राज दिवाण, १०८ चे विभागीय व्यवस्थापक डाॅ. प्रशांत घटे, पाेलीस हवालदार शंकर पाल, आदी उपस्थित हाेते. शुभम अहिरकर, राेहित कुरळकर, खुशाल मंडलिक, दिनेश वरवळे, निखिल लामसे, आदित्य तरार, चेतन घुमडे, मल्हार बाेरे, तनीश तेलेवार, स्वाती काेल्हे, श्वेता हनवटे, आदींनी सहकार्य केले.