शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबईदरम्यान उड्डाणे आता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 10:32 IST

मुंबई विमानतळावर आता ५० लॅण्डिंग आणि ५० टेकऑफसह एकूण १०० घरगुती विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत २५ लॅण्डिंग आणि २५ टेकऑफ म्हणजेच एकूण ५० विमानांना परवानगी होती.

ठळक मुद्देमुंबई विमानतळावर १०० विमानांना लॅण्डिंग व टेकऑफची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याची राजधानी मुंबईहून उपराजधानी नागपूरकरिता आता उड्डाणांची संख्या लवकरच वाढण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर आता ५० लॅण्डिंग आणि ५० टेकऑफसह एकूण १०० घरगुती विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत २५ लॅण्डिंग आणि २५ टेकऑफ म्हणजेच एकूण ५० विमानांना परवानगी होती.सध्या नागपुरात एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर-दिल्ली (सोमवार, गुरुवार व शनिवार), इंडिगो एअरलाईन्सचे पुणे, कोलकाता व दिल्ली आणि गो एअरची नागपूर-मुंबई-नागपूर विमानसेवा उपलब्ध आहे.गो-एअरच्या विमानासंदर्भात नेहमीच अनिश्चितता असते. परवानगी मिळाल्यानंतरही गो-एअरने उशिरा अर्थात १ जूनपासून नागपुरातून विमानाचे संचालन सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत तीन ते चारदाच विमानाचे संचालन झाले. बहुतांशवेळी कंपनीची उड्डाणे रद्द झाली. मंगळवारी गो-एअरचे नागपूर-मुंबई-नागपूर विमान रद्द झाले.मुंबई विमानतळावर एकूण १०० विमानांना परवानगी मिळाल्यानंतर इंडिगो एअरलाईन्स मुंबईचे उड्डाण २१ जूनपासून सुरू करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. यासह कंपनी आणखी उड्डाणांमध्ये वाढ करू शकते. विमानांच्या अनिश्चिततेमुळे प्रवासी जास्त अंतराच्या प्रवासाकरिता रस्ता मार्गालाच प्राधान्य देत आहे. यामुळे विमान कंपन्यांना कमी प्रवासी मिळत आहेत. - उड्डाणे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्स एजंटांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनिश्चिततेचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर