शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

नागपुरात बेरोजगारासह पाच लोकांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 01:34 IST

कोरोना संक्रमणामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेरोजगार मजुरासह पाच लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेरोजगार मजुरासह पाच लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. इंद्रायणीनगर येथील ३० वर्षीय सायमन जॉर्ज थॉमस हा पेंटिंगचे काम करीत होता. कोरोनामुळे रोजगार मिळत नसल्याने तो आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे मानसिक संतुलनसुद्धा खराब झाले होते. त्याने मंगळवारी दुपारी फाशी घेतली. त्याचबरोबर पंचवटीनगर, यशोधरानगर येथील ४२ वर्षीय संतोष काटेकर हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कोरोनामुळे त्याच्या हाताला सुद्धा काम नव्हते. त्यानेही सोमवारी फाशी घेऊन आत्महत्या केली. अंगुलीमाल नगर, कपिलनगर येथील २८ वर्षीय हर्षल वसंता पाटील यानेसुद्धा फाशी घेऊन आत्महत्या केली. कॅटरींगचे काम करणारा हर्षल काही दिवसांपासून बेरोजगार होता. त्यामुळे तो तणावात राहत होता. पवनशक्तीनगर, वाठोड़ा येथील ३३ वर्षीय अमोल खंडाळ याने फाशी घेतली. इलेक्ट्रीकचे काम करणारा अमोलची काही दिवसांपासून प्रकृती अत्यवस्थ होती. त्याचबरोबर टिमकी, तीनखंबा चौक येथील ५५ वर्षीय राम मोतीलाल पुरे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर