शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर जिल्ह्यात पाच नव्या नगर पंचायत व नगर परिषद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 12:18 IST

पुनर्वसनामुळे जिल्ह्यातील काही गावांच्या भौगलिक रचनेमध्ये बदल होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र व नव्या ग्रामपंचायती तयार होत आहे़

ठळक मुद्देग्रा.पं.ची संख्या वाढणारशासन दरबारी प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी काळात जिल्ह्यातील बेसा-बेलतरोडी आणि पिपळा-बहादुरा या मोठ्या नगर परिषदा निर्मितीचे प्रस्ताव शासनाच्या नगररचना विभागाला जिल्हा परिषदेने पाठविले आहे़ तसेच कोंढाळी, नीलडोह, खापरखेडा या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदांमध्ये करावे, अशा मागणीचा प्रस्ताव पूर्वीच शासनदरबारी पडून आहे़ त्यावर अद्यापही निर्णय झाला नसला तरी, जिल्ह्यात नव्या नगर पंचायत व नगर परिषदेत वाढ होण्याचे संकेत आहे.जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत नगर परिषद आणि नगर पंचायतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यापाठोपाठ ग्रामपंचायतीतही वाढ होत आहे़ मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या आता ७६८ होती़ त्यात एका ग्रामपंचायतीची वाढ होऊन ती संख्या आता ७६९ इतकी झाली़ कुही तालुक्यात हरदोली ग्रामपंचायतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ तसेच पुनर्वसनामुळे जिल्ह्यातील काही गावांच्या भौगलिक रचनेमध्ये बदल होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र व नव्या ग्रामपंचायती तयार होत आहे़भिवापूर तालुक्यातील मोखेबर्डीचाही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने तिची मंजुरी आल्यास ग्रामपंचायतीचा आकडा या वर्षातच ७७० होईल़ तसेच पिपळा-बहादुरा, बेसा-बेलतरोडी, नीलडोह, खापरखेडा या मोठ्या ग्रामपंचायती जिल्हा परिषदांच्या हातातून निसटून गेल्यास त्यांना महसुलावर पाणी सोडावे लागण्याची वेळ येणार आहे़ त्याचा थेट फटका शेष फंडाच्या तिजोरीला बसणार आहे़

टॅग्स :Governmentसरकार