शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मासेमाऱ्यांना तलाव ठेक्याची रक्कम भरण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 23:14 IST

Fishermen worry मच्छीमार सहकारी संस्थांवर कोरोनामुळे विपरित परिणाम झाला. संचारबंदीमुळे मासेमारी बंद होती. अशात शासनाने तलाव ठेका रक्कम भरण्याचे आदेश मच्छीमार सहकारी संंस्थांना दिले आहे. त्यामुळे मासेमारांचे टेंशन वाढले आहे. शासनाने तलाव ठेका रक्कम माफ करावी, अथवा ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाचे संचालक प्रकाश लोणारे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे३० मेच्या आता भरण्याचे प्रशासनाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मच्छीमार सहकारी संस्थांवर कोरोनामुळे विपरित परिणाम झाला. संचारबंदीमुळे मासेमारी बंद होती. अशात शासनाने तलाव ठेका रक्कम भरण्याचे आदेश मच्छीमार सहकारी संंस्थांना दिले आहे. त्यामुळे मासेमारांचे टेंशन वाढले आहे. शासनाने तलाव ठेका रक्कम माफ करावी, अथवा ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाचे संचालक प्रकाश लोणारे यांनी केली आहे.

जुलै ते सप्टेंबर, २०१९ या काळात अतिवृष्टीमुळे तलावात मत्सबीज संचयन केलेले वाहून गेले. त्यानंतर, मार्च, २०२० ते जून, २०२० मध्ये संचारबंदी लागल्याने मत्स्य उत्पादनावर विपरित परिणाम झाला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, २०२० या काळात अतिवृष्टीमुळे मासेमारांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी शासनाने तलाव ठेका रक्कम भरण्यास ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत मुदतवाढ दिली होती.

दुसऱ्या लाटेतही मासेमारीवर विपरित परिणाम झाला. या वर्षातील तलाव ठेका रक्कम ३० मेच्या आत भरायची आहे. ऑगस्टमध्ये पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने दोन वर्षांची तलाव ठेका रक्कम माफ करावी, गोड्या पाण्यातील मासेमाऱ्यांसाठी २०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लोणारे यांनी केली.

टॅग्स :fishermanमच्छीमारVidarbhaविदर्भ