शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

नागपूर जिल्ह्यातील दुधाळा येथे पहिल्यांदाच भरला आठवडी बाजार; १५ कि.मी.ची पायपीट थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:17 IST

साधारणत: ११०० लोकसंख्या असलेल्या दुधाळा (ता. मौदा) येथे आठवडी बाजार भरत ग्रामस्थांना पायपीट करीत रामटेक, नगरधन, चाचेर, मौदा, कन्हान येथे जावे लागत होते. परिणामी अख्खा दिवसच नागरिकांचा वाया जात होता. यावर विचारमंथन होऊन आठवडी बाजार भरविण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार दुधाळा येथे पहिल्यांदाच आठवडी बाजार भरला.

ठळक मुद्देभाजीपालाविक्रेत्यांचे गुलाबपुष्पांनी केले स्वागत१७०० पैकी फक्त ६०० गावातच बाजार भरतो

आॅनलाईन लोकमतनागपूर : साधारणत: ११०० लोकसंख्या असलेल्या दुधाळा (ता. मौदा) येथे आठवडी बाजार भरत ग्रामस्थांना पायपीट करीत रामटेक, नगरधन, चाचेर, मौदा, कन्हान येथे जावे लागत होते. तेथून भाजीपाला, किरकोळ वस्तू आणाव्या लागत. सकाळी निघालेली व्यक्ती सरळ रात्रीच घरी पोहोचत असे. परिणामी अख्खा दिवसच नागरिकांचा वाया जात होता. ही बाब लक्षात घेता गावातच आठवडी बाजार भरला तर नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होऊ शकते, यावर विचारमंथन होऊन आठवडी बाजार भरविण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार दुधाळा येथे पहिल्यांदाच आठवडी बाजार भरला. आता गावातच आठवडी बाजार भरणार असल्याने ग्रामस्थांची पायपीट थांबली असून नागरिकांना दिलासा मिळाला.दुधाळा या गावातील नागरिकांना कोणतेही काम करायचे असल्यास नागरिकांना १० ते १५ किमी अंतर पायपीट करावी लागते. त्यातच भाजीपाला किंवा अन्य किरकोळ खरेदी म्हटले की नागरिकांना त्रासदायक होते. ही बाब लक्षात घेता सरपंच सूर्यकांत चिंचुलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण उमाळे, सक्षोधन कळंबे, उपसरपंच उमेश झलके यांनी गावात आठवडी बाजार भरविण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार आठवडी बाजार भरविण्यावर एकमत होऊन शुक्रवारी (दि. २४) आठवडी बाजार भरविला.यानिमित्त भाजीपाला विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांचे सरपंच चिंचुलकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.हा बाजार आता दर शुक्रवारी दुधाळा येथे भरणार आहे. त्यामुळे नागरिकांना गावातच भाजीपाला आणि अन्य किरकोळ साधने खरेदी करता येणार असून पायपीट थांबली. या बाजाराचा दुधाळ्यासह हिंगणा, नेरला, नंदापुरी, हातोडी, गांगनेर, खेडी, चोखाळा, किरणापूर, खोपडी, बारशी, चाचेर, नवेगा येथीलही नागरिकांना फायदा होणार आहे.

टॅग्स :Marketबाजार