शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

पहिल्या टप्प्यातील मतदान पुन्हा व्हावे : आशिष देशमुख यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:56 IST

पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे की, पूर्वी एका मतदान केंद्रात दोन ईव्हीएम लावण्यात येत होते. परंतु व्हीव्हीपॅट यंत्रणेमुळे एका केंद्रात एक ईव्हीएम लावण्यात आले. शहरी भागात एका बुथवर १४०० व ग्रामीण भागात जास्तीत जास्त १२०० मतदारास मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी देण्यात आली. परंतु व्हीव्हीपॅट लावल्यामुळे एक मत टाकण्यासाठी ४६ सेकंदाचा वेळ लागला. अशा प्रकारे ठरलेल्या वेळेत केवळ ८६० मत टाकता येऊ शकतात. १४०० मत टाकणे अशक्य आहे.कमी मतदान होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. देशमुख यांनी सत्ताधारी पक्षाने आपल्या प्रभाव क्षेत्रातील एका मतदान केंद्रातील मतदारांची संख्या कमी केली तर इतर भागात एका बूथवर तुलनात्मकदृष्ट्या अधिक मतदार होते. त्यांनी सांगितले की, रामदासपेठ येथील एका बूथवर ८९६ तर बजेरिया येथे ७४५ मतदार होेते. तर सैफीनगर व मोमीनपुरा येथील बुथवर १३७३ आणि १२५७ मतदार होते. या भागात कमी मतदान व्हावे, यासाठीच हे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshish Deshmukhआशीष देशमुख